रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधिकेला आलेल्या अनुभूती
‘रामनाथी आश्रमात आल्यावर पुष्कळ जांभया येऊन माझ्या डोळ्यांतून पाणी येत होते. नंतर मला पुष्कळ हलके वाटून त्रास निघून गेल्यासारखे वाटले.
‘रामनाथी आश्रमात आल्यावर पुष्कळ जांभया येऊन माझ्या डोळ्यांतून पाणी येत होते. नंतर मला पुष्कळ हलके वाटून त्रास निघून गेल्यासारखे वाटले.
संतांच्या सत्संगानंतर साधिकेने रात्री झोपण्यापूर्वी अंगावरचे कपडे पालटले नाहीत. त्या वेळी ‘संतांच्या चैतन्याने ते कपडे भारित झाले असल्यामुळे माझ्यावर आध्यात्मिक उपाय होतील’, असा तिचा भाव होता.
ठाणे येथील जिज्ञासूंना ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग पुष्कळ आवडले. दळणवळण बंदी उठल्यानंतरही सत्संग चालू ठेवण्याविषयी त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांपैकी काही प्रातिनिधिक अभिप्राय आणि त्यांच्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
इथे आल्यावर मला असे जाणवू लागले की, माझा वैखरीतून होणारा ‘श्रीराम’ हा नामजप न्यून झाला आहे. आतून होणारा श्रीरामाचा नामजपसुद्धा अल्प प्रमाणात ऐकू येत आहे.
२१ जानेवारी या दिवशी साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अमूल्य प्रीती याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
भाववृद्धी सत्संगात भावप्रयोग करतांना खोलीत नाग आला असून त्याला दूध दिल्यावर त्याने ‘मी आता तृप्त झालो आहे’, असे सांगितल्याचे दृश्य दिसले.
जेव्हा साधकांचे स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू उफाळून येतात, तेव्हा साधक काहीच प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे साधकाला त्रास देणारी वाईट शक्ती त्याचा लाभ घेते.
१०.४.२०२० या रात्री मी नामजप करत होते. त्या वेळी भावाच्या स्तरावर नामजप करतांना मला पूर्वी आलेल्या अनुभूतीचे स्मरण होत होते आणि ‘माझ्या सहस्रारचक्रावर श्रीविष्णु शेषशय्येवर विराजमान आहे’, असे दृश्य दिसत होते.
‘जेथे सत्यं, शिवं, सुन्दरम् आहे, तेथे मी आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक कृती आणि विचार करतांना मला अनुभवू शकता. तुम्हाला प.पू. गुरुदेवांनी जे ज्ञान दिले, ते सर्व कृतीत आणणे, म्हणजे ‘जीव-शिव’ यांची एकरूपता आहे.
‘वैद्य संदेश चव्हाण हे कुर्ला (मुंबई) येथे आयुर्वेदीय चिकित्सा करतात. वैद्य संदेश अन् त्यांची पत्नी वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.