शंखवाळ (सांकवाळ) येथे पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्चसंस्थेचा कुटील डाव !

चर्चसंस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व खात्याच्या संगनमताने सुनियोजितपणे पुरातन मंदिराची ही भूमी बळकावण्यास प्रारंभ केला आहे.

कर्णावती (गुजरात) येथील ‘कार्निव्हल’मध्ये ‘सांताक्लॉज’ बनून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत धर्मांतराचा प्रयत्न

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर वाद आणि हाणामारी !

जनतेला आमिषे दाखवण्याची धोकादायक राजकीय संस्कृती !

हॉवर्ड विश्वविद्यालयाच्या काही ‘विद्वानां’नी ‘क्रिटिकल रेस थेअरी’ नावाचा नवीन सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार ‘हिंदु धर्म नष्ट केला पाहिजे, वेदाध्ययन आणि पठण त्वरित बंद केले पाहिजे.

केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात ख्रिस्त्यांनी साजरा केला ख्रिसमस !

पद्मनाभ मंदिराचे सरकारीकरण केल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे भक्तांच्या कह्यात द्या !  

तेलंगाणा येथे भगवान अय्यप्पाविषयी अश्‍लाघ्य वक्तव्ये करणार्‍या नास्तिकतावादी नेत्याला भक्तांकडून चोप !  

हल्ली कुणीही उठतो आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांवर टीका करतो. हे थांबवायचे असेल, तर कठोर प्रावधान असलेला ईशनिंदाविरोधी कायदा अस्तित्वात आणणे आवश्यक !

५०-१०० वर्षाें में भारत में मुसलमान शासनकर्ता होने पर राममंदिर तोडकर मस्जिद बनाई जाएगी ! – मौलाना रशिदी

हिन्दू राष्ट्र की अपरिहार्यता समझें !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

५० किंवा १०० वर्षांनी एखादा मुसलमान शासनकर्ता भारतात असू शकेल. त्या वेळी इतिहासाच्या आधारे राममंदिर तोडून मशीद पुन्हा बांधली जाऊ शकते, असे विधान ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी केले आहे.

‘देशातील पुढील ५०-१०० वर्षांत मुसलमान शासन आल्यावर राममंदिर तोडून पुन्हा मशीद बांधली जाईल !’

‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे फुत्कार !

पाकिस्तानातील सिंधमध्ये हिंदु मुलाला ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार चालूच राहिले, तर येणार्‍या काही वर्षांत ते नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. भारत सरकार हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणार ?

अल कायदा ने इस्लामी देशों में रहनेवाले हिन्दुओं का बहिष्कार करने का आवाहन किया !

क्या इसपर हिन्दुओं को भी बहिष्कार से प्रत्युत्तर देना चाहिए ?