सैफई (उत्तरप्रदेश) येथे मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर ‘लस घेतलेल्यांनाच दारू मिळणार’ अशी सूचना !
‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असा हा प्रकार होय ! त्यापेक्षा मद्याची दुकानेच बंद केली, तर बर्याच समस्या सुटतील, हे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?
‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असा हा प्रकार होय ! त्यापेक्षा मद्याची दुकानेच बंद केली, तर बर्याच समस्या सुटतील, हे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?
चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातीलही मद्यबंदी उठवण्यात यावी, ही येथील जनतेची भावना असून आपण स्वतःही याच मताचे आहोत’, असे वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २९ मे या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले.
मंंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘मद्यबंदीनंतरही चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालू असलेली अवैध मद्यविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी मद्यबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असे सरकारने सांगितले आहे.
दळणवळण बंदीच्या काळात सर्व दुकाने बंद असतांना पार्टी करण्यासाठी दारू कुठून मिळाली, याचा शोध घेऊन संबंधितांना पोलिसांनी कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे.
भरदिवसा गुन्हेगार पोलिसांवर आक्रमण करतात, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक वाटत नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? स्वतःचे ही रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?
३ दिवसांपूर्वी डॉ. भिसे यांनी एक ‘पोस्ट’ लिहून कोरोना रुग्णाला काही दिवस प्रतिदिन ६० मिलीलीटर देशी दारू पाजल्यास कोरोना लवकर बरा होतो, असा दावा केला होता.
कोरोनावर देशी दारू हा उपाय असल्याचे सांगत ५० हून अधिक रुग्ण बरे केल्याचा दावा करणारे डॉ. अरुण भिसे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे एका रेशन दुकानातच अवैधरित्या मद्यविक्री चालू होती. या ठिकाणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून संबंधिताना कह्यात घेतले असून ७ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.
मुसलमान त्यांच्या धर्माचे कठोरपणे पालन करतात. अशांकडून हिंदू काही शिकतील का ?
सबा बावडा येथील १०० फुटी रस्त्यावर मद्यपान करून धिंगाणा घालणार्या तिघांवर कारवाई केली आहे. यात बळवंत पाटील आणि राजकुमार साळुंखे या दोन महामार्ग पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे.