साधनेचा ध्यास असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डिगस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कै. (श्रीमती) जयश्री दिगंबर सुर्वे (वय ७१ वर्षे) !

२२.१२.२०२१ या दिवशी श्रीमती जयश्री सुर्वे यांचे हृदयविकाराने निधन झाले. १.१.२०२२ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा ११ वा दिवस आहे. त्यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सात्त्विक गोष्टींची आवड असलेली येथील चि. अवनी अमित चिमलगी (वय १ वर्ष) हिच्या पहिल्या वाढदिवसाला तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

चि. अवनीची आई सौ. रश्मी चिमलगी यांना तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

विविध सेवांचे दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणारे सनातनचे साधक श्री. सुरेश कांबळे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांच्या एका अनौपचारिक सत्संगात ही आनंदवार्ता दिली.

संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमीच्या शुभदिनी, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली एक रणरागिणी ! धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ११ डिसेंबर २०२१ या दिवशी उत्तर महाराष्ट्र विभाग स्तरावरील ‘ऑनलाईन गुरुमहिमा’ सत्संगात ही घोषणा केली.

प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा (गोवा) येथील चि. मुक्ता मयूरेश कोनेकर (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. मुक्ता मयूरेश कोनेकर हे या पिढीतील आहेत !

प्रेमभाव, तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्‍या श्रीमती सुमती सरोदे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सतत सेवारत असणार्‍या, प्रेमभाव आणि तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्‍या मूळच्या वर्धा येथील आणि सध्या वाराणसी येथे पूर्णवेळ सेवा करणार्‍या श्रीमती सुमती सरोदे या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.

देवद (पनवेल) येथील चि. दूर्वा भिसे (वय ५ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

चि. दूर्वा नित्यानंद भिसे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणारे नागपूर येथील श्री. श्रीकांत क्षीरसागर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

या वेळी पू. अशोक पात्रीकर यांनी श्री. श्रीकांत क्षीरसागर यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला.

ईश्वरी गुणांमुळे सर्वांच्या आवडत्या बनलेल्या आणि असह्य वेदना शांतपणे सहन करून शेवटपर्यंत नामजप करणार्‍या कुडाळ येथील (कै.) सौ. विनया राजेंद्र पाटील !

कुडाळ येथील सौ. विनया राजेंद्र पाटील यांचे २५.३.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांची मोठी बहीण सौ. पल्लवी पेडणेकर यांना कै. विनया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

ईश्वरपूर (जि. सांगली) येथील कै. (सौ.) शालन राजाराम नरुटे यांच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी त्यांचे सुपुत्र श्री. शंकर नरुटे यांना जाणवलेली सूत्रे !

‘२१.३.२०२० या दिवशी माझ्या आईचे निधन झाले. माझ्या आईला देवाची फारशी आवड नव्हती, तरीही भगवंताने तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करून तिला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले.