घरी रहात असतांना आणि रामनाथी आश्रमात स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना देवाचे साहाय्य घेतल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !
सारणी लिखाण करतांना देवाचे साहाय्य घेतल्यावर एकाग्रतेने सारणी लिखाण करू शकणे आणि ‘देवच योग्य दृष्टीकोन सुचवत आहे’, असे जाणवणे…