नवी मुंबईत कोरोनावरील लसीची बनावट प्रमाणपत्रे विकणार्‍या तिघांना अटक !

आरोपींकडून ७ बनावट प्रमाणपत्रे कह्यात घेण्यात आली आहेत. ३ सहस्र रुपयांना एका प्रमाणपत्राची विक्री केली जात होती. नितीन याचे मसाला बाजारामध्ये ऑनलाईन सेवाकेंद्र आहे, तर विराज आणि अमोल हे महापालिकेच्या परिवहन उपक्रमात कंत्राटी वाहक आहेत.

नवी मुंबईत टाटा समूहाची ५ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक !

टाटा आस्थापनाद्वारे ५ सहस्र कोटी रुपयांची थेट गुंतवणूक करून ७० सहस्र जणांना रोजगार देणार्‍या टाटा रिॲलिटीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कचे भूमीपूजन नवी मुंबईत करण्यात आले आहे.

तुकाराम सुपेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याविना एवढा मोठा घोटाळा शक्य नाही ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘एकीकडे परीक्षांमध्ये घोळ करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा करायची आणि दुसरीकडे लाखो मुलांच्या भवितव्याशी खेळायचे असा प्रकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून चालू आहे.’’

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर खपवून घेणार नाही ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

इंगवले यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत असून त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्र असा भेदभाव करणे चुकीचे आहे.”

म्हैशाळ (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस शिवसेनेकडून दुग्धाभिषेक !

बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण !

‘ख्रिस्ती’ पंजाब !

चन्नी यांनी आता राज्यातील अन्य धर्मियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. १० टक्के असलेल्यांच्या मतदानावर सत्ता मिळवता येत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.

वाल्हेकरवाडी (पिंपरी) येथील रुग्णालय इतरत्र स्थलांतरीत करण्याची मागणी

महापालिकेची वाल्हेकरवाडी सेक्टर ३२ येथील रुग्णालय आणि व्यायामशाळा असलेली इमारत ही मानवी वस्तीसाठी अत्यंत असुरक्षित अन् धोकादायक आहे.

सातारा जिल्ह्यात श्री दत्तजयंती उत्साहात साजरी !

कोरोना महामारीमुळे २ वर्षे अनेक निर्बंध घालण्यात आले होते; मात्र निर्बंध हटवल्यानंतर यावर्षी जिल्ह्यातील विविध श्री दत्त मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात श्री दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

हिंदु युवतींनी ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रांना बळी पडू नये ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

सातारा – ‘लव्ह जिहाद’ हे धर्मांधांनी रचलेले एक जागतिक षड्यंत्र आहे. या माध्यमातून हिंदु युवतींना फसवून त्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे, त्यांचे बळजोरीने धर्मांतर करणे, पुढे त्यांच्याकडून वासनापूर्ती करवून घेणे आणि त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकलून देणे, अशी दुष्कृत्ये धर्मांधांकडून चालू आहेत. त्यामुळे हिंदु युवतींनी वेळीच जागृत होऊन ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रांना बळी पडू नये, असे आवाहन … Read more