वेतन मिळत नसल्याने महापालिकेसमोर येथील कंत्राटी आधुनिक वैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

प्रशासनाने वेळीच समस्या सोडवण्याकडे लक्ष दिल्यास आधुनिक वैद्यांवर अशी वेळ येणार नाही !

महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक ! – अश्विनी कांबळे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी

कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांनी कामाच्या ठिकाणी छळ होत असल्यास अधिनियमांतर्गत लैंगिक छळ इलेक्ट्रॉनिक बॉक्स (शीबॉक्स- एस्.एच्.ई. बॉक्स) या ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर आपली तक्रार प्रविष्ट करावी, असे आवाहन केले आहे.

तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात (जिल्हा कोल्हापूर) शिक्षकांसाठी दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रवचन !

नियमित नामजप आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व त्यांनी या वेळी सांगितले. नामजप केल्यावर अनेक शिक्षकांनी चांगले वाटल्याचे सांगितले.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि ईश्वरपूर येथे पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालय यांना निवेदन !

हिंदु जनजागृती समितीचे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा अभियान !

गांधी-नेहरू परिवाराच्या घोडचुकांविषयी वरुण गांधी गप्प का ?

म. गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या लोकांना फाशी दिली पाहिजे’, असे विधान भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केले.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात देशव्यापी कायदा लागू करा ! – महंत यति मां चेतनानंद सरस्वती, डासना देवी मंदिर, गाझियाबाद

‘लव्ह जिहाद’ : हिंदु सून हवी; मात्र हिंदु जावई नको !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

हिंदूंनी सद्गुणविकृती सोडून शत्रूविरुद्ध आक्रमक होणे आवश्यक !

‘हिंदू स्वतःच्या अहिंसा, सहिष्णुता आणि उदारता आदी गुणांसाठी कट्टर होऊ शकतात; परंतु त्यांना स्वतःचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ संघर्षवादी होण्यापासून कोण रोखत आहे ?

हिंदूंच्या दुर्दशेचे कारण म्हणजे शतकांपासून शुद्ध राष्ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्व यांचा अभाव !

‘हिंदूंच्या दुर्दशेचे प्रमुख कारण हे आहे की, ते शतकांपासून शुद्ध राष्ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्व यांच्या अभावाशी झुंजत आहेत.