
कोल्हापूर – राज्य परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याविना ‘टीईटी’ परीक्षेसारखा एवढा मोठा घोटाळा शक्य नाही. परीक्षा रहित झाल्याने विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि हे लोक लुटारू सत्ताधार्यांसमवेत त्यांचे खिसे भरत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे सखोल अन्वेषण झाले पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘एकीकडे परीक्षांमध्ये घोळ करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा करायची आणि दुसरीकडे लाखो मुलांच्या भवितव्याशी खेळायचे असा प्रकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून चालू आहे.’’
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !