लोकसंख्या नियंत्रण कायदा करा अन्यथा हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही !
डॉ. प्रवीण तोगाडिया यांची भाजप सरकारकडे मागणी
डॉ. प्रवीण तोगाडिया यांची भाजप सरकारकडे मागणी
यापूर्वी मुख्यमंत्री खट्टर यांनी ‘उघड्यावर नमाजपठण करणे सहन करणार नाही’, असे म्हटले होते.
वाया गेलेल्या वेळेचा खर्च गोंधळ घालणार्या सदस्यांकडून वसूल करा !
न्यायालयाचा अशा प्रकारे अवमान करणार्या अधिवक्त्यांना न्यायालयाने कठोर दंड करावा, असेच जनतेला वाटते !
‘लव्ह जिहाद’ हे थोतांड आहे’, असे बेंबीच्या देठापासून ओरडणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि उदारमतवादी चमूला आता काय म्हणायचे आहे ? आता न्यायालयांचेही ‘भगवेकरण’ झाले आहे, असे या चमूने म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको !
या आस्थापनांनी अनेक ‘क्रूझ’ क्षेपणास्त्रे बनवली आणि विनाअनुमती त्यांच्या चाचण्याही केल्या. या चाचण्यांमुळे इस्रायली नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. नंतर ही क्षेपणास्त्रे गुप्तपणे चीनला पाठवण्यात आली.
भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.च्या) ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी केले होते हिंदु देवता आणि ब्राह्मण यांच्याविषयी अवमानकारक विधान !
गेली अनेक दशके मदरसे आणि मशिदी येथून होणार्या जिहादी कारवाया अन् कट्टरतावादी प्रसार पहाता भारताने कधीही असा निर्णय घेण्याचे धाडस केलेले नाही, हे लज्जास्पद !
पाकमधील हिंदूंची ही स्थिती पालटण्यासाठी भारत सरकार कधी प्रयत्न करणार ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात येतो !