परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७३ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

‘परात्पर गुरु डॉक्टरांना बघून मला साक्षात् देव भेटल्याचा आनंद झाला आणि भावाश्रूंची संतत धार लागली. परात्पर गुरु डॉक्टर अगदी लहान बाळासारखे दिसत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे यंत्रांद्वारे संशोधन करून पालटते निष्कर्ष सांगणारे वैज्ञानिक, तर कुठे लाखो वर्षांपूर्वी यंत्रांविना आणि संशोधनाविना अंतिम सत्य सांगणारे ऋषि !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. ज्ञानदेव पाटील यांना सुचलेले ‘रामसेतू बांधण्याची प्रक्रिया आणि ईश्‍वरी राज्याची स्थापना’ यासंदर्भात साम्य दर्शवणारे विचार

साक्षात् प्रभु रामचंद्राने त्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व वानरसेनेला चैतन्य आणि भक्तीरूपी अमृत देऊन त्यांच्याकडून सेतू बांधण्याचे अशक्य असे कार्य करवून घेतले.

कलियुगातील कलियुगी हिंदु राष्ट्र यावे, ही एकच आस ।

त्रेतायुगी राक्षस रावण वध करण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र प्रकटले ।
द्वापरयुगी धर्मद्रोही कौरव माजता पांडवांसी रक्षण्या श्रीकृष्ण अवतरले ॥ १ ॥

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या साधकांनी रामराज्यासाठी भोगलेल्या प्रत्येक त्रासदायक क्षणाची नोंद स्वतः श्रीविष्णूने त्याच्या विष्णुमंडलात करवून घेतली आहे !

हृदय में स्थापित करेंगे रामराज्य का विचार ।

आज रामनवमी के अवसर पर ।
अपनेे हृदय में स्थापित करेंगे रामराज्य का विचार ।
फिर होगा हर नगरी में रामनाम का जयजयकार ॥ १ ॥

कै. प्रदीप हसबनीस यांच्याविषयी सौ. अनुराधा पुरोहित यांना जाणवलेली सूत्रे

प्रदीप हसबनीसकाका अनेक वर्षे अंथरूणाला खिळून होते; पण त्यांचा तोंडवळा सदैव आनंदी असायचा.

प्रायश्‍चित्तासंदर्भात आदर्श बालसाधिका !

एक बालसाधिका रात्री झोपेतून उठली आणि आईला म्हणाली, ‘‘माझे आजचे प्रायश्‍चित्त घ्यायचे राहिले आहे. ते घेते आणि मी परत झोपते

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली इंदूर (तेलंगाणा) येथील कु. झांसी राघवपुरम् (वय १० वर्षे) !

इंदूर (तेलंगाणा) येथील बालसाधिका कु. झांसी राघवपुरम् हिची आई सौ. गायत्री राघवपुरम् यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथेे दिली आहेत.

‘भयंकर आपत्काळातही सनातनचे साधक सुरक्षित आहेत’, याची अनुभूती येणे

आपत्काळात आपण श्री गुरूंनी सांगितलेली साधना केली, तरच ‘आपण ही परिस्थिती पाहूनही स्थिर राहू शकतो