साधकजिवांना भक्तीरसात डुंबवणारा श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दिव्य आनंददायी ‘रथोत्सव’ सोहळा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त दिव्य आनंददायी ‘रथोत्सव’ २२ मे २०२२ या दिवशी साजरा करण्यात आला. २२ मेच्या आधी २ दिवस मुसळधार पाऊस पडत होता. रथोत्सवाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेऊन साधकांचे भिजण्यापासून रक्षण केले खरे; परंतु गुरुदेवांच्या केवळ दर्शनाने जागृत झालेल्या भावाश्रूंत साधक न्हाऊन निघाले.

रथोत्सव पूर्ण झाल्यानंतर सप्तर्षींच्या प्रीतीमय वाणीतून उलगडलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याची महती !

‘सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे तिथी वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव ‘रथोत्सव’ स्वरूपात साजरा करण्यात आला. रथोत्सव पूर्ण झाल्यावर संध्याकाळी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी भ्रमणध्वनीवरून नाडीवाचन केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रथोत्सव पहातांना आलेल्या अनुभूती

वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रथोत्सव मंत्रघोषात चालू झाला. तेव्हा रामनाथी आश्रमातील एकूणच वातावरण भावविभोर झाले होते.

‘प्रसंग प्रत्यक्ष घडत आहे’, याची अनुभूती देणारी जिवंतपणा आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाची चैतन्यमय छायाचित्रे !

छायाचित्रे सजीव दिसण्याच्या संदर्भातील अनुभूती आणि त्यांमागील शास्त्र येथे देत आहे.

साधकांचे अहं-निर्मूलनाचे सत्संग घेतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायानुसार आपण जेवढे समष्टीशी आपलेपणाने आणि पारदर्शकपणे वागू अन् बोलू, तितकी आपली समष्टीशी लवकर जवळीक होते आणि मग आपल्याला एकमेकांना आध्यात्मिक स्तरावर चांगले हाताळता येणे शक्य होते.’

साधनेत पदोपदी साहाय्य करणाऱ्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा अरविंद पानसरे (वय ४१ वर्षे) यांच्याप्रती सहसाधिकेने व्यक्त केलेली पत्ररूपी कृतज्ञता !

वैशाख कृष्ण त्रयोदशी (२८.५.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणाऱ्या सौ. मनीषा अरविंद पानसरे यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणाऱ्या सहसाधिकेने सौ. मनीषा यांना पत्र लिहून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

साधकांच्या श्रद्धेची परीक्षा असलेला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याचा सर्वाेकृष्ट अंतिम टप्पा !

गेल्या काही मासांमध्ये सनातनच्या सर्वत्रच्या साधकांना साधनेत अनेक अडचणी येत आहेत, उदा. अनेक साधकांना कौटुंबिक अडचणी निर्माण होणे, साधकांचा मायेकडे कल वाढणे. हे सर्व पाहिल्यावर श्री गुरूंच्या कृपेने सुचलेले काही विचार येथे सर्व साधकांच्या समोर ठेवत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनदर्शन घडवणारा साधकाने रचलेला पोवाडा !

देवलोकी जमली बैठक देवतांची । विचार करण्या कलियुगाच्या प्रभावाची ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्तचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना बिहार येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले संपूर्ण सृष्टीमध्ये धर्मसंस्थापनेसाठी भगवान विष्णूचे विश्वव्यापी रूप घेणार आहेत’, असा विचार माझ्या मनात येऊन माझी भावजागृती झाली.