नवी मुंबईमध्ये ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
बांगलादेशी घुसखोरांची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
बांगलादेशी घुसखोरांची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जनतेला शुद्ध पाणी पुरवू न शकणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
कथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना ‘डीजे’चा आवाज ऐकू येत नाही का ? ते यावर कारवाई करण्याची मागणी का करत नाहीत ?
३ महिन्यांनंतरही आरोपी न सापडणे, हेच पोलिसांचे योग्य अन्वेषण म्हणायचे का ? देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्यांनी शिक्षा कधी होणार ? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे !
पंचगंगा नदी प्रदूषण दूर करणे, श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्याला गती देणे यांसह कोल्हापूरच्या विकासाची अनेक महत्त्वाची कामे यापुढील काळात केली जातील, असे प्रतिपादन कोल्हापूर मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले.
मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ही आस्थापने आणि संस्था यांची नावे दर्शनी भागामध्ये विज्ञापनांप्रमाणे देण्यात येतात.
पालकांच्या विरोधात मोटार वाहन कायदा १८८ चे कलम ३, ५, १९९ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. विनापरवाना वाहन चालवणार्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना मोटर वाहन कायद्यान्वये ३ वर्षे शिक्षा आणि २५ सहस्र रुपये दंडाची तरतूद आहे.
वीजदेयक भरण्यासाठी ग्राहकांनी www.mahadiscom.in या संकेतस्थळाचे साहाय्य घ्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
१९ मार्च या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणी न्यायालयात खटला बंद करण्याविषयीचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) सादर केला आहे. एअर इंडियाने काही विमाने अल्प दरात खासगी वापरासाठी दिल्याचा आरोप आहे.
‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया’ आणि ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील भविष्यात येणार्या नवप्रवाहांवर विचारमंथन करण्यासाठी ‘ऑटोमोटिव्ह फ्युचर ट्रेंड्स’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.