रत्नागिरीत गुढीपाडवा स्वागतयात्रेच्या नियोजनाची पहिली बैठक उत्साहात  

पहिली बैठक पतितपावन मंदिरात झाली. या वेळी देवस्थान समिती, विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा प्रथमच व्यवस्थापन समिती सिद्ध करण्यात येणार आहे.

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

वयस्कर, तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनीच आचारसंहितेचे काटेकारे पालन करावे.

Goa Dance Bars : कळंगुट येथे ‘डान्सबार’ बंद : ‘मसाज पार्लर’ चालू !

डान्सबारच्या चालकांनीच चालू केले अनधिकृत मसाज पार्लर असे मसाज पार्लर चालू होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?

युद्धाचा फतवा काढणार्‍या ‘दारूल उलूम देवबंद’वर तात्काळ बंदी घाला !

‘दारूल उलूम देवबंद’ने ‘गझवा-ए-हिंद’ (भारतावर आक्रमण) असा फतवा काढून भारतीय राज्यघटना, कायदे आणि सरकार यांना थेट आव्हान देऊन युद्धाची भाषा केली आहे.

पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर !

महापालिका आयुक्त तसेच प्रशासक विक्रम कुमार यांनी ११ सहस्र ६०१  कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील कार्यकाळात मांडण्यात आलेल्या…

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये ३०० कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत !

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २ टप्प्यांमध्ये झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ३०० कोटी रुपयांच्या कामांचे १७५ पेक्षा अधिक प्रस्ताव संमत करण्यात आले.

१२५ कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या खुटे याची मालमत्ता शासनाधीन !

‘मल्टीलेव्हल मार्केटिंग’ योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची १२५ कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या विनोद खुटे याच्यावर कारवाई झाली असून अंमलबजावणी संचालनालयाने त्याची ३८ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

राज्यात मानवाकडून मैला उचलण्याची कामे बंद ! यंत्राद्वारेच स्वच्छता होणार !

राज्यात ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी ५०२ कोटी ४० लाख रुपये इतका निधी शासनाकडून संमत करण्यात आला आहे.

काँग्रेसमध्ये नेहरू घराण्यातील व्यक्तीकडेच नेता म्हणून पाहिले जाते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘‘भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला, तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचे असेल, तर त्यांनी अवश्य यावे; पण स्वतःच्या शक्तीवर यावे.

डॉ. सायरस पुनावाला यांना ‘आण्णासाहेब चिरमुले’ पुरस्कार प्रदान !

‘कै. वा.ग. तथा आण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘आण्णासाहेब चिरमुले’ पुरस्कार हा पुरस्कार देण्यात येतो. वर्ष २०२१चा पुरस्कार पुणे येथील पद्मभूषण डॉ. सायरस पुनावाला यांना नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.