न्यायमूर्तींना लक्ष्य करण्याचीही एक मर्यादा असते ! – न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड
सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याच्या सुनावणीसंदर्भात न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी प्रसारमाध्यमांतील कठोर टिप्पणीवर अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याच्या सुनावणीसंदर्भात न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी प्रसारमाध्यमांतील कठोर टिप्पणीवर अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी यांच्यावर गोव्यातील एका रेस्टॉरंटच्या प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून देहली उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या नेत्यांना फटकारत त्यांना या संदर्भातील ट्वीट २४ घंट्यांत काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
मंगळुरू येथील सुरतकल भागात ४-५ अज्ञात मारेकर्यांनी २८ जुलैला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महंमद फाजील या तरुणाची अमानुष मारहाण आणि चाकूने वार करून हत्या केली.
बिहारमध्ये युती सरकारमध्ये भाजप सहभागी असतांना अशा प्रकारे शुक्रवारी सुटी कशी काय असते ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होत आहे !
अशी वृत्ते तथाकथित धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे प्रकाशित करत नाहीत, हे लक्षात घ्या !
सरकारने अशा वासनांधांनवर कारवाई करण्यासह असे प्रकार चालणार्या मदरशांवर बंदी घातली पाहिजे !
हिंदूंकडूनही चूक झाली आहे. वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळीच हे स्पष्ट करायला हवे होते की, ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे, ते भारतात राहु शकत नाहीत.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची दिशा निश्चित करण्यासाठी येथील जिज्ञासूंची एक ‘ऑनलाईन’ बैठक २० जुलै या दिवशी पार पडली.
केसरिया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोव्यातील श्री. राजीव झा यांना सलीम शेख या धर्मांधाकडून फेसबूकवर धमक्या दिल्या जात आहेत. याचा संबंध पीएफआय या जिहादी संघटनेशी असून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
ही गाय गाभण होती आणि काही अज्ञात इसमांनी शस्त्राने भोसकून तिला ठार केले असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.