तमिळनाडूतील पारपत्र घोटाळ्याच्या प्रकरणी मदुराईचे पोलीस आयुक्त निर्दाेष

बनावट कागदपत्रांच्या आधारे श्रीलंकेतून आलेल्या नागरिकांना भारतीय पारपत्र दिल्याच्या प्रकरणी मदुराई शहराचे माजी पोलीस आयुक्त एस्. डेविडसन देवाशिरवथम् यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने निर्दाेष ठरवले आहे.

उच्च न्यायालयाकडून निलंबित न्यायाधिशांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार !

एका दिवसात बलात्काराची सुनावणी पूर्ण करणे आणि अन्य एका प्रकरणात ६ दिवसांत दोषीला मृत्यूदंड देणे, यांमुळे न्यायाधिशांवर झाली होती कारवाई !

बिहार सरकारने ‘शुक्रवारी’ सुटी देण्यात येणार्‍या शाळांची सूची मागवली !

बिहारमधील ५०० शाळांना रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ सुटी देण्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) येथे १० लाख रुपये हुंड्यासाठी पत्नीला उद्वाहनातच दिला तलाक !

तोंडी तलाक देण्याच्या प्रकरणी केंद्र सरकारने कायदा बनवूनही अशा घटना थांबलेल्या नाहीत. धर्मांधांना कोणत्याही कायद्याचे भय नसल्याने ते त्याचे नेहमीच उल्लंघन करत असतात. त्यांना आता शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील एका गावात धर्मांध मुसलमानांकडून कावड यात्रेकरूंवर दगडफेक

अन्य पंथियांच्या यात्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे आल्यास आकाश-पाताळ एक करणारी काँग्रेस, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी आता कावड यात्रेकरूंवर वारंवार होणार्‍या आक्रमणांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

पीएफ्आयच्या देहलीतील कार्यक्रमावर पोलिसांकडून बंदी

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?

‘रामसेतू’ चित्रपटावरून डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली अभिनेते अक्षय कुमार यांच्या अटकेची मागणी !

‘रामसेतू’ या आगामी हिंदी चित्रपटात रामसेतूचे सूत्र चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा डॉ. स्वामी यांनी केला आहे.

सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस मुख्य न्यायमूर्तींचा नकार !

याचिकाकर्ते मुंबईचे निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी त्यांच्याविरोधात सरन्यायाधिशांकडे तक्रार केल्याने ते हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना दुसर्‍या खंडपिठाकडे दाद मागण्याचे निर्देश दीपांकर दत्ता यांनी या प्रकरणात दिले आहेत.

(म्हणे) ‘आम्ही मुसलमान असल्याने पोलीस आम्हाला फसवत आहेत !’

अशा विधानांमुळेच भारतविरोधी शक्तींना ‘भारत मुसलमानविरोधी आहे’, असे म्हणण्यासाठी आयते कोलीत मिळते. त्यामुळे आता शफीकच्या वडिलांवरही कारवाई व्हायला हवी !

(म्हणे) ‘कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी तुम्ही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही !’ – अभिनेत्री विद्या बालन

जराही सामाजिक भान नसलेल्या कलाकारांची पात्रता आता जनतेनेच दाखवून द्यावी. यासह अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना स्वाभिमानी बाणाही दाखवून दिला पाहिजे !