बेंगळुरू (कर्नाटक) येथे १० लाख रुपये हुंड्यासाठी पत्नीला उद्वाहनातच दिला तलाक !
तोंडी तलाक देण्याच्या प्रकरणी केंद्र सरकारने कायदा बनवूनही अशा घटना थांबलेल्या नाहीत. धर्मांधांना कोणत्याही कायद्याचे भय नसल्याने ते त्याचे नेहमीच उल्लंघन करत असतात. त्यांना आता शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !