Farooq Abdullah On Pakistan Bomb:(म्हणे) ‘पाकने हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, त्यांच्याकडे अणूबाँब आहे !’
सरकारने कलम ३७० रहित केले, हे योग्यच केले, त्यासह आता फारूख अब्दुल्ला यांसारख्या पाकप्रेमी नेत्यांना अटक करून त्यांना कारागृहात धाडले, तरच काश्मीरमध्ये शांतता नांदेल !