विठुमाऊलीच्या प्रसादात घोटाळा करणार्यांना मंदिर समितीने घातले पाठीशी !
सरकारी विश्वस्त असे कसे वागू शकतात ?’, हाच प्रश्न पडतो. मंदिरांचे सरकारीकरण नको, तर देवतेविषयी भक्तीभाव असलेल्या भक्तांकडे मंदिरांचे व्यवस्थापन द्यावे, ते याचसाठी !
सरकारी विश्वस्त असे कसे वागू शकतात ?’, हाच प्रश्न पडतो. मंदिरांचे सरकारीकरण नको, तर देवतेविषयी भक्तीभाव असलेल्या भक्तांकडे मंदिरांचे व्यवस्थापन द्यावे, ते याचसाठी !
‘पश्चिमी प्रणालीचे शिक्षण भारतात चालू झाले आणि युवा पिढी जडवादी अन् भोगवादी झाली. आजच्या शिक्षणात ‘राम’ अभावानेही उरला नाही; म्हणून आजचा भारतीय…
जे वारकरी विठ्ठलाला प्राणापेक्षा प्रिय समजतात, स्वत:च्या शरिराची तमा न बाळगता ऊन-वार्यातून पंढरीची वारी करतात, त्यांच्यापर्यंत विठ्ठलाच्या मंदिराची स्थिती पोचवणे, हे आमचे परमकर्तव्य आहे.
नेहरूंनी केलेले षड्यंत्र उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने मोदी यांनी जम्मू, काश्मीर आणि लडाख येथील जागांचे वाटप नव्याने; पण धूर्तपणे केले आहे.
जेव्हा ८० कोटी हिंदूंचा आवाज एकमुखी घुमेल, तेव्हा तो आवाज ऐकण्याव्यतिरिक्त कुणापुढेही अन्य पर्याय नसेल आणि त्याला कुणीही विरोधही करू शकणार नाही.
‘ज्ञानवापीच्या ठिकाणी जेथे मूळ काशीविश्वेश्वराचे मंदिर होते, तेथे पूजा करू द्यावी’, या मागणीसाठी ५ हिंदु महिला भाविकांनी उत्तरप्रदेश उच्च न्यायालयात याचिका केली.
‘युसुफ्रुकट’ याचा अर्थ असा आहे की, हयात असेपर्यंत भूमी, घर यांचा उपभोग घेणे आणि त्यांच्या निधनानंतर जरी ‘सशर्त बक्षीसपत्र’ झाले असले, तरी रहाता येईल. थोडक्यात बक्षीसपत्र केलेली व्यक्ती ते झाल्यानंतर सुद्धा त्या घरात शेवटच्या श्वासापर्यंत राहू शकते.
सावरकर यांचा अपमान हा केवळ वैयक्तिक सावरकर यांचा नसून तो महाराष्ट्राचा आणि एका मराठी राष्ट्र्रभक्ताचा अपमान आहे. यांचे हे असेच चालत राहिले, तर यांची जीभ उद्या महाराष्ट्रातील कोणत्याही राष्ट्र्रभक्तावर घसरल्याखेरीज रहाणार नाही,..
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच शासकीय अध्यादेश काढून प्राथमिक शाळांमध्ये मुलांना पोषण आहारामध्ये अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे सात्त्विक समाजाची निर्मिती ! सात्त्विक समाज म्हणजे काय ? सात्त्विक समाज, म्हणजे सात्त्विक आचरण करणारा समाज ! प्रत्येक व्यक्तीत सत्त्व, रज आणि तम असे ३ गुण असतात.