‘Jungle-Raj’ In UP : प्रयागराज येथे पोलीस निरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या
पोलीस अधिकार्याची हत्या करण्याचे गुंडांचे धाडस होते, यावरून ‘राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाही’, हेच स्पष्ट होते !
पोलीस अधिकार्याची हत्या करण्याचे गुंडांचे धाडस होते, यावरून ‘राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाही’, हेच स्पष्ट होते !
दीपोत्सवात १००१ दिव्यांची आरास करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने घरोघरी आरास केली होती.
अशा बलात्कार्यांना भर चौकात फाशी देण्याची शिक्षा करण्याचा कायदा करण्याची आता नितांत आवश्यकता आहे !
खाते हटवण्यापूर्वी गूगल ईमेल पाठवून या संदर्भात माहिती देईल आणि त्यानंतर ते बंद करील. गेल्या २ वर्षांपासून जीमेल खाते वापरले नसल्यास ते पुन्हा सक्रीय करता येऊ शकते.
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !
महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ अन् हास्यास्पद कारभार !
‘हिंदु धर्माविषयी सतत अशा प्रकारची विधाने करूनही कारवाई न होणारे देशातील एकमेव नेते !’, असे मौर्य यांच्याविषयी कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये ! असा प्रकार केवळ भारतातच आणि तोही हिंदु धर्माविषयीच होऊ शकतो.
अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्यांना सरकार पैसे देते, तरीही लोक साहाय्यासाठी पुढे येत नाहीत. यामागील कारणांचाही सरकारने शोध घेऊन ती दूर करणे आवश्यक आहे !
जगाची उष्णता वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांतील प्रमुख कारण विज्ञान हे आहे. विज्ञानाचा उदोउदो होण्यापूर्वी पृथ्वी आणि त्यावरील निसर्ग सुरक्षित होते. आता पृथ्वी विनाशाच्या दिशेने जलद गतीने जात आहे.
भारत भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी कठोर कायदे, जलद गतीने मिळणारी कठोर शिक्षा आणि जनतेकडून साधना करवून घेणे, हेच योग्य उपाय होत !