हिंदू संघटित झाले नाहीत, तर मारले जातील ! –  शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

हिंदू संतांचे ऐकत नाहीत. त्यामुळे आताच ते अनेक ठिकाणी मारले जात आहेत, ही वस्तूस्थिती आहे आणि पुढेही आता वागतात, तसेच वागले, तर यात काही पालट होणार नाही, हेही तितकेच खरे !

श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी आचार्य धर्मेंद्र यांचा देहत्याग

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

राजसमंद (राजस्थान) येथे मंदिराची भिंत पाडल्याने हिंदुत्वनिष्ठ संतप्त !

‘हिंदू अतिसहिष्णु असल्यानेच पोलीस आणि प्रशासन त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारतात’,

काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या विजयाच्या जल्लोषाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात संपूर्ण आयुष्य वेचलेल्या काँग्रेसींकडून अजून कोणती अपेक्षा करणार ? अर्थात् भारताच्या अखंडतेला अशा प्रकारे दशकानुदशके सुरुंग लावणारी काँग्रेस आता केवळ विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्येच विजयी होते, हे तिने लक्षात ठेवावे !

टोंक (राजस्थान) येथील गावात गोहत्येमुळे तणाव

काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट ! राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून तेथे हिंदूंवर सातत्याने विविध आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध करणे आवश्यक !

(म्हणे) ‘विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात असतांना भारतीय महिला चाळणीतून चंद्राला पहातात !’ – राजस्थानचे मंत्री गोविंदराम मेघवाल

भारतीय महिलांनी धार्मिकता जोपासतात, त्याप्रमाणे त्या अनेक क्षेत्रांत आघाडीवरही आहेत ! असे असूनही त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणार्‍या मंत्र्यांनी महिलांची क्षमा मागावी !

अलवर (राजस्थान) येथे धर्मांध मुसलमानांनी केली चिरंजीलालची  ‘समूह हत्या’ !

नूह (हरियाणा) येथील ‘पहलू खान’ अथवा दादरी (उत्तरप्रदेश) येथील ‘अकलाख’ यांची हिंदूंनी कथित रूपाने हत्या केल्याचा आरोप करत आकाश-पाताळ एक करणारी धर्मनिरपेक्षतावाद्यांची टोळी आता गप्प का ?

बाडनेर (राजस्थान) येथील एका गावातील सरकारी शाळेत ध्वजारोहणानंतर अफूचे वाटप

शाळेला ‘अमली पदार्थ मिळण्याचा अड्डा’ बनवणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या तरुणाला ‘सर तन से जुदा’ची धमकी देणार्‍या बाबू कुरेशी याला अटक !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात अधिकाधिक असुरक्षित बनत चाललेला हिंदु समाज ! पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंप्रमाणे भारतीय हिंदूंची दुरवस्था होण्याआधीच हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

राजस्थान येथे पाकसाठी हेरगिरी करणार्‍या दोघा हिंदूंना अटक

अशांवर जलद गती न्यायालयाला खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !