हिंदू संघटित झाले नाहीत, तर मारले जातील ! – शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती
हिंदू संतांचे ऐकत नाहीत. त्यामुळे आताच ते अनेक ठिकाणी मारले जात आहेत, ही वस्तूस्थिती आहे आणि पुढेही आता वागतात, तसेच वागले, तर यात काही पालट होणार नाही, हेही तितकेच खरे !
हिंदू संतांचे ऐकत नाहीत. त्यामुळे आताच ते अनेक ठिकाणी मारले जात आहेत, ही वस्तूस्थिती आहे आणि पुढेही आता वागतात, तसेच वागले, तर यात काही पालट होणार नाही, हेही तितकेच खरे !
पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
‘हिंदू अतिसहिष्णु असल्यानेच पोलीस आणि प्रशासन त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारतात’,
मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात संपूर्ण आयुष्य वेचलेल्या काँग्रेसींकडून अजून कोणती अपेक्षा करणार ? अर्थात् भारताच्या अखंडतेला अशा प्रकारे दशकानुदशके सुरुंग लावणारी काँग्रेस आता केवळ विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्येच विजयी होते, हे तिने लक्षात ठेवावे !
काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट ! राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून तेथे हिंदूंवर सातत्याने विविध आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध करणे आवश्यक !
भारतीय महिलांनी धार्मिकता जोपासतात, त्याप्रमाणे त्या अनेक क्षेत्रांत आघाडीवरही आहेत ! असे असूनही त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणार्या मंत्र्यांनी महिलांची क्षमा मागावी !
नूह (हरियाणा) येथील ‘पहलू खान’ अथवा दादरी (उत्तरप्रदेश) येथील ‘अकलाख’ यांची हिंदूंनी कथित रूपाने हत्या केल्याचा आरोप करत आकाश-पाताळ एक करणारी धर्मनिरपेक्षतावाद्यांची टोळी आता गप्प का ?
शाळेला ‘अमली पदार्थ मिळण्याचा अड्डा’ बनवणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करा !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात अधिकाधिक असुरक्षित बनत चाललेला हिंदु समाज ! पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंप्रमाणे भारतीय हिंदूंची दुरवस्था होण्याआधीच हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
अशांवर जलद गती न्यायालयाला खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !