हनुमानगड (राजस्थान) येथे बकरी ईदच्या दिवशी गोहत्या झाल्याने हिंदूंकडून आंदोलन

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, बकरी ईदच्या दिवशी गोहत्या झाली; मात्र प्रशासन ते नाकारत आहे. गोहत्येमधील मांस सापडले होते.

दोघा पाकिस्तानी तरुणींच्या जाळ्यात अडकून भारतीय सैनिकाने त्यांना दिली गोपनीय माहिती !

 सैनिकांना आता शारीरिक प्रशिक्षणासह ‘अशा प्रकारे तरुणींच्या जाळ्यात अडकणे देशासाठी किती हानीकारक आहे’, याचेही शिक्षण देणे आवश्यक झाले आहे !

सोजत रोड (राजस्थान) येथे मोदी कुटुंबियांकडून वर्षश्राद्धानिमित्त ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जागृती करण्याचा कौतुकास्पद प्रयत्न

या वेळी त्यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू असलेल्या षड्यंत्राची माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आणि इतरांमध्ये जागृती करण्याचा निश्चय केला.

भरतपूर (राजस्थान) येथील अवैध उत्खननाच्या विरोधात आत्मदहन करणारे संत विजय दास यांचे निधन

संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !

हिंदु पुजारी असल्याचे समजून शीख व्यक्तीचा शिरच्छेद करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !

‘धर्मांधांनी हिंदूंविरूद्ध धर्मयुद्ध पुकारले आहे का ?ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे !

बूंदी (राजस्थान) येथील सरकारी शाळेत तिसरी भाषा म्हणून संस्कृत ऐवजी उर्दू शिकवण्यासाठी धर्मांधांची धमकी

‘वरून’ आदेश आल्यामुळे शाळेने संस्कृत शिकवणे केले बंद !
मुख्याध्यापिकेने भीतीपोटी पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले !

भरतपूर (राजस्थान) येथील अवैध उत्खननाच्या विरोधात आत्मदहन करणारे संत विजय दास यांचे निधन

संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्‍चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !

‘मनीष सेन’ नाव सांगून मुलींवर बलात्कार करणार्‍या महंमद घोरी याला अटक !

महंमद घोरी स्वत:चे नाव ‘मनीष सेन’ सांगून तो मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे आणि त्याच्या खोलीवर बोलावून गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करत असे.

उदयपूर (राजस्थान) येथे कन्हैयालाल यांचे दुकान असलेल्या बाजारात अद्यापही भीतीचे वातावरण !

हिंदू मूठभर जिहाद्यांना घाबरत असल्याचा हा परिणाम आहे ! याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन स्वतःचे संरक्षण केले पाहिजे !

नूपुर शर्मा यांच्या हत्येसाठी भारतात घुसलेल्या रिझवान याने तोडली होती महाराजा रणजितसिंह यांची मूर्ती !

सीमेवरून अटक करण्यात आलेला अशरफ पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’चा सदस्य असून त्याने नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता, ही माहितीही उघड झाली होती.