इंदूर (मध्यप्रदेश) येथील बेलेश्‍वर मंदिराच्या अवैध बांधकामावर कारवाई

बेलेश्‍वर मंदिरात श्रीरामनवमीच्या दिवशी विहिरीवरील स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महानगरपालिकाने या मंदिराचा अवैधरित्या बांधण्यात आलेला भाग पाडला.

सुरतमध्ये अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी हिना शेख हिला अटक

अल्पसंख्यांक असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !

झारखंडमध्ये ५ नक्षलवादी ठार !

राज्यातील चतरा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ५ नक्षलवाद्यांना ठार मारले. या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस होते.

ढाब्यांना हिंदूंच्या देवतांची नावे ठेवून मुसलमानांकडून हिंदु ग्राहकांची फसवणूक !

हिंदूंना धर्मांध मुसलमानांचे षड्यंत्र ओळखून सतर्क व्हा ! सध्या भारतात ‘थुंक जिहाद’चे प्रकार सर्वत्र वाढत आहेत. त्यामुळे मुसलमानांच्या ढाब्यामध्ये असे प्रकार होत नसतील कशावरून ?

हुगळी (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात आक्रमण !

बिहार आणि बंगाल येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर सातत्याने होत असलेली आक्रमणे आणि सरकारची निष्क्रीयता पहाता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीच आवश्यकता आहे ! केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे !

रत्नागिरीत विजेवरच्या वाहनांच्या निर्मितीचा कारखाना चालू होणार! – पालकमंत्री उदय सामंत

स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे झालेल्या शिखर संमेलनात झालेल्या एका करारानुसार येथे विजेवरच्या वाहनांच्या निर्मितीचा कारखाना चालू होणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यशासनाकडून ३५० कोटी रुपयांचा निधी देणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यावर्षीचे ३५० वे वर्षे आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर पार पडणार आहेत. हा शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा करण्यासाठी विविध पायाभूत सुविधाही उभारण्यात येणार आहेत.

चिपळूण येथे आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन

जगाच्या पाठीवर इजिप्तची संस्कृती जुनी होती, ती काही लोकांनी गढूळ केली. आज इजिप्तमध्ये प्राचीन संस्कृती नाही. इजिप्तमधल्या मूर्ती आज आपल्याला वस्तूसंग्रहालयात दिसतात, तर भारतातील अनेक मूर्ती आजही लोकांच्या देवघरात आहेत.

वारंवार मिळणार्‍या पुढच्या दिनांकांमुळे त्रस्त आरोपीने न्यायाधिशांच्या दिशेने भिरकवली चप्पल !

आरोपीचे कृत्य दंडनीय आहे. त्यासह यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले खटले लवकर निकाली निघण्यासाठीही सरकारने ठोस उपयायोजना काढावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

मुंबईत दुचाकीवर धोकादायक ‘स्टंट’ करणार्‍या धर्मांधाला अटक !

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा धर्मांधांना कठोर शिक्षा करून त्यांचा वाहन परवाना कायमचा जप्त करायला हवा ! तरच अशा प्रकारांना आळा बसेल !