श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा शेतकरी सभासदांचाच राहील ! – अमल महाडिक, माजी आमदार, भाजप

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे निरर्थक आरोप करत आहेत. हा कारखाना गेली २८ वर्षे आम्ही लोकशाही पद्धतीने चालवत आहे.

श्री विठ्ठलाच्या नित्यपूजेची वर्ष २०२३ अखेरपर्यंतची नोंदणी पूर्ण !

नोंदणी करून ठरलेल्या दिनांकाला संबंधित भाविक आणि त्यांचे १० ते १२ कुटुंबीय यांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश दिला जातो. नित्यपूजा चालू असतांना देवाच्या मूर्तीवर केशर पाण्याने स्नान घालण्याची संधी भाविकांना मिळते.

विश्व हिंदु परिषदेने विझवला श्रीजानाई-मळाई डोंगरावरील वणवा !

खिंडवाडी गावचे आराध्यदैवत श्रीजानाई-मळाईदेवीच्या डोंगरावर अचानक वणवा लागला होता. तब्बल ५ घंट्यांच्या अथक परिश्रमानंतर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना हा वणवा विझवण्यात यश मिळाले.

पुणे येथे अवैधरित्या चालणार्‍या रिक्शा वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष !

राजरोसपणे चालू असलेल्या अवैध रिक्शा वाहतुकीवर कारवाई का केली जात नाही ? अशा प्रकारे अवैध वाहतूक चालू ठेवणार्‍यांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक !

श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात भाविकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी फरशीवर ‘कूल कोट’ देण्यात येणार !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापूर येथे येतात. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून मंदिर परिसरात फिरतांना भाविकांच्या पायाला चटके बसतात.

मुंबई येथे ‘कॉपी’ करतांना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या !

साधना करणार्‍या मुलांमध्ये अयोग्य गोष्टी न करण्याकडे कल असतो, तसेच साधनेद्वारे आत्महत्येसारख्या घातक प्रवृत्तीवर मात करता येते. त्यामुळे पालकांनी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांच्यात साधना करण्याची आवड निर्माण केली पाहिजे !

राज्यातील ७५ शहरांमध्ये दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड होणार !

आधुनिक औषधे उपलब्ध नसतांना भारतात वनस्पतींद्वारे होत असलेले परंपरागत औषधोपचार औषधी वनस्पती नष्ट झाल्यामुळे बंद झाले आहेत. अशा दुर्मिळ औषधी वनस्पतींची महाराष्ट्रात पुन्हा लागवड करण्यात येणार आहे.

राज्यातील ७५ धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणार बेल उद्यानाची निर्मिती !

राज्यातील ७५ धार्मिक स्थानांच्या ठिकाणी ‘बेल वन उद्यान’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाच्या वनविभागाने घेतला आहे. नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यशासनाकडून याविषयी घोषणा करण्यात आली होती.

मदरशाच्या नावाखाली अवैध बांधकाम : कार्ला (जिल्हा पुणे) ग्रामस्थांचेे उपोषण !

ग्रामस्थांना असे उपोषण करावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! अवैध बांधकाम होऊ देणार्‍या आणि ते निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांना सरकारने तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे !

हिंदूंच्या विरोधानंतर गायक लकी अली यांनी ब्राह्मणांविषयीची वादग्रस्त ‘पोस्ट’ हटवली !

अशी पोस्ट एखाद्या हिंदूने चुकून अली यांच्या समाजाविषयी केली असती, तर आतापर्यंत त्याचे काय परिणाम झाले असते, हे वेगळे सांगायला नको !