कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मौल्यवान वस्तूंची चोरी !
अनैतिकतेने टोक गाठल्याचीच ही घटना आहे ! अशा स्थितीतून भारताला पुन्हा विश्वगुरुच्या स्थानी विराजमान करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागणार, हे लक्षात येते ! अशा चोरांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !