घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.
प्रतिदिन शिळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नव्हे. नियमितपणे शिळे अन्न खाल्ल्याने शरिरातील अग्नी (पचनशक्ती) बिघडतो आणि यामुळे अनेक रोग होऊ शकतात.
आयुर्वेदामध्ये शरिराचे ३ आधारस्तंभ सांगितले आहेत आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ! आतापर्यंतच्या लेखांमधून आपण प्रकृतीनुसार आहार कसा घ्यावा ? जेवणाचे नियम काय आहेत ?
‘प्रतिदिन सकाळी अमुक अमुक रस प्या’, ‘लिंबू पाणी प्या’ यांसारखे संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांतून आयुर्वेदाच्या नावाखाली प्रसारित होत असतात. बरेच जण असे करतही असतात. ‘हे आयुर्वेदिक उपचार आहेत.
डोळ्यांची आग होत असल्यास झोपतांना डोळे बंद करून काकडीच्या चकत्या कापून त्या स्वच्छ धुतलेल्या रुमालाने डोळ्यांवर बांधाव्यात. काकडीप्रमाणे शेवग्याची वाटलेली पानेही डोळ्यांवर बांधता येतात.
‘डोळे येणे’ म्हणजे नक्की काय ? ते कशामुळे होते ? त्याची लक्षणे कोणती ? त्यासाठी कोणती उपाययोजना करता येते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण करून घेऊया आणि आजारासंबंधी सगळे सजग होऊया.
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२२ ‘पावसाळ्यात अधिक काळ पाण्यात पाय भिजल्यावर काही जणांना पायांच्या बोटांच्या बेचक्यांत एकप्रकारचा त्वचाविकार होतो. या विकाराला ‘चिखल्या’ म्हणतात. यामध्ये बोटांच्या बेचक्यांत भेगा पडणे, तेथील त्वचा ओलसर राहून तिला दुर्गंध येणे, खाज येणे, असे त्रास होतात. यावर पुढीलप्रमाणे सोपा उपाय करून पहावा. प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी पाय साबण लावून स्वच्छ धुवावेत … Read more
अशी ही बहुगुणी गुळवेल आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत लाभदायी आहे. खरोखर ही नावाप्रमाणेच असणारी अमृतवेल फार गुणकारी आहे.
पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात वातावरणात थंडी अधिक असतांना बाहेरून घरात आल्यावर कधीतरी अचानक पुष्कळ थंडी वाजू लागते. अशा वेळी अंगात गरमी उत्पन्न होण्यासाठी सुंठीचा किंवा आल्याचा काढा प्यावा.
दोन्ही हातांच्या ओंजळीत मावेल एवढी वाळू तव्यावर किंवा कढईत गरम करावी आणि ती गरम केलेली वाळू एखाद्या सुती कपड्यावर ओतून कपडा बांधून पोटली बनवावी.