
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील धर्मादाय विभागाच्या अंतर्गत येणार्या मंदिरांच्या अर्पणामध्ये गेल्या २ मासांत मोठी वाढ झाली आहे. राज्यात महिलांना सरकारी बसप्रवास निःशुल्क झाल्यापासून मंदिरांना भेट देणार्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यातील ५८ मंदिरांतील दानपेटींमध्ये २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी ही रक्कम १९ कोटी रुपये होती. (हे वाढलेले उत्पन्न सरकार कशासाठी वापरणार आहे ?, हे त्यांनी लोकांना सांगावे ! – संपादक)
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा तीव्र विरोध !
पुणे रेल्वेस्थानकाचा ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध ! – श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे पावसाळापूर्व ‘मॉक ड्रिल’ : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता !
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !