
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील धर्मादाय विभागाच्या अंतर्गत येणार्या मंदिरांच्या अर्पणामध्ये गेल्या २ मासांत मोठी वाढ झाली आहे. राज्यात महिलांना सरकारी बसप्रवास निःशुल्क झाल्यापासून मंदिरांना भेट देणार्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यातील ५८ मंदिरांतील दानपेटींमध्ये २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी ही रक्कम १९ कोटी रुपये होती. (हे वाढलेले उत्पन्न सरकार कशासाठी वापरणार आहे ?, हे त्यांनी लोकांना सांगावे ! – संपादक)
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस