
मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – अवकाळी पावसामुळे ८ जिल्ह्यांतील १३ सहस्र ७२९ हेक्टर शेतपिकांची हानी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. नाशिक, धुळे, नंदुरबार, वाशिम, जळगाव, नगर, पालघर आदी जिल्ह्यांतील पिकांची हानी झाली आहे. गहू, मका, पपई, द्राक्षे आदी फळ-पिके यांची हानी झाली, तसेच भाजीपाल्याचीही हानी झाली, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)