असे प्रकार रोखण्यासाठी देशपातळीवर गोवंश हत्याबंदी कायदा करणेच आवश्यक आहे. केंद्र सरकार यासाठी पावले उचलणार का ? – संपादक

कठूमर (राजस्थान) – तीन वाहनांत ५३ गोवंशियांना क्रूरपणे कोंबून त्यांची वाहतूक करणार्या तिघा धर्मांधांना खेडली कस्बा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकहून २ पिकअप वाहने आणि एक ट्रक हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामकिशन बेरवा यांनी दिली. या गोवंशियांमध्ये गायी, म्हैस आदींचा समावेश होता. पोलिसांनी रस्त्यात तपासणीसाठी ही वाहने थांबवली असता हा प्रकार उघड झाला. गोवंशियांना मुक्त करण्यात आले असल्याचेही बेरवा यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !