‘तुम्ही इतर संतांप्रमाणे समाजात कुणाला का भेटत नाही ?’, असा प्रश्न काही जणांनी मला विचारला होता. त्याचे उत्तर असे की, मी भेटल्यानंतर स्थळ-काळानुसार फारच मर्यादित लोकांना भेटीचा खरा लाभ होतो. इतरांना न भेटता मी अधिकाधिक वेळ ग्रंथलिखाणाची सेवा करत असतो. त्यामुळे आतापर्यंत ३३८ ग्रंथांच्या १७ भाषांत ८२ लाख ९ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचा लाभ जगभरातील सहस्रो जिज्ञासूंना होत आहे. तसा लाभ पुढे शेकडो वर्षे लाखो जिज्ञासूंना होणार आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सनातन प्रभात > Post Type > सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले > परात्पर गुरु डॉ. आठवले इतर संतांप्रमाणे समाजात इतरांना न भेटण्याचे कारण !
परात्पर गुरु डॉ. आठवले इतर संतांप्रमाणे समाजात इतरांना न भेटण्याचे कारण !
नूतन लेख
- भारतातील संतांचे महान कार्य !
- तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही समष्टी सेवा करून घेऊन आध्यात्मिक उन्नती करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
- ‘आध्यात्मिक मानवतावाद आणि आंतरधर्मीय सुसंवाद’ याचे प्रवर्तक स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचे इंडोनेशिया या देशातील सात्त्विक आश्रम आणि त्यांचे साधक !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार होत असलेले सनातनच्या ग्रंथनिर्मितीचे कार्य आणि ग्रंथांतील चैतन्यामुळे सर्व स्तरांवर होणारे लाभ !
- परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
- रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय