
नवी देहली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, म्हणजेच सी.बी.एस्.ई.च्या इयत्ता १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सी.आय.एस्.सी.ई.नेही १२ वीची परीक्षा रहित करण्याची घोषणा केली. इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे ? याविषयी स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील, असे सी.बी.एस्.ई.कडून सांगण्यात आले. देशातील महाराष्ट्र, देहली, गोवा, अंदमान-निकोबार राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी परीक्षा घेऊ नये, अशी भूमिका मांडली होती, तर अन्य राज्यांनी परीक्षा घ्यावी, असे सांगितले होते.
Following the cancellation of class 12 CBSE and CISCE board exams this year, students and academicians are relieved and free of anxiety around the boards. https://t.co/O2LtV7x3Ah
— News18.com (@news18dotcom) June 2, 2021
इयत्ता १२ वीची परीक्षा रहित केल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांना पर्यायी पद्धतीने दिलेला निकाल मान्य नसेल किंवा परीक्षा देण्याची इच्छा असेल, त्यांना कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यानंतर परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !