मुसलमान समुदायाची सातारा जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या अवाहनानुसार हिंदूंनी त्यांचे सर्व सण-उत्सव घरात राहून साजरे केले आहेत. त्यामुळे प्रशासन आता नमाजपठणासाठी अनुमती देणार कि ते घरीच करण्याचा आदेश देऊन खर्या अर्थाने सर्वधर्मसमभाव दाखवणार ?

सातारा, ११ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील प्रत्येक मशीद आणि मोहल्ला येथे रमझान ईदच्या निमित्ताने किमान २५ जणांना एकत्र येऊन नमाजपठण करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी मुसलमानांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी कोरोनाचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
क्षुल्लक वादातून २ धर्मांध मुसलमानांसह दोघांकडून हिंदूला मारहाण
‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’च्या देहूरोड मार्गावर २९ गतीरोधक !
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा
राजापूरच्या लोकप्रतिनिधींचा लवकरच होणार ‘हिवरे बाजार’ अभ्यास दौरा ! – संतोष गांगण