मुंबई – महाविकास आघाडीने शेतकर्यांची वीज तोडली, त्याविषयी जनतेमध्ये असंतोष होता. पंढरपुरात आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला. हा विजय विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो. आज आमची शासनासमवेत लढाई नाही. कोरोनाच्या लढाईत आम्ही शासनासमवेत आहोत. वेळ आल्यावर महाराष्ट्रात योग्य कार्यक्रम करू, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंढरपूर येथील पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेला विजय आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा निकाल यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील विधान केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > महाराष्ट्रात वेळ आल्यावर योग्य कार्यक्रम करू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
महाराष्ट्रात वेळ आल्यावर योग्य कार्यक्रम करू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
नूतन लेख
- ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !
- नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !
- नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !
- Loksabha Elections 2024 : धर्माच्या आधारे मते मागण्याच्या आरोपावरून भाजपचे तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा नोंद !
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !
- नगरमध्ये २७ ते २९ एप्रिल या कालावधीत गीतेवर प्रवचनमालिका !