सामाजिक अंतर राखण्याचा फज्जा !
|

सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – राजवाडा येथील कस्तुरबा रुग्णालयात सध्या कोरोना प्रतिबंधित लस नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिक लसीकरणासाठी सकाळी ६-७ वाजल्यापासून रांगेत उभे रहात आहेत. यामुळे रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरही अपुरा पडत असून कुणीही सामाजिक अंतर पाळत नाही.
रुग्णालयातील कर्मचार्यांना नागरिकांना कसे समजावयाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे ? त्यातच आता १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचा ताण पोलीस, महसूल, आरोग्य विभाग यातील सर्वच कर्मचार्यांवर आला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती यंत्रणा राबवायची, याचा विचार रुग्णालय प्रशासन करत आहे.
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !