मुंबई – २३ मार्च या दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. असे असतांना दुकाने बंद होतील, या भीतीने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र राज्यभरात दिसून आले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > संचारबंदीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
संचारबंदीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
नूतन लेख
‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘सीरम इन्स्टिट्यूट’ यांची अपकीर्ती करणारे लिखाण सामाजिक माध्यमांवरून हटवण्याचा न्यायालयाचा आदेश !
अश्वगंधा औषधी वनस्पतीद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट होतो !
जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते ! – जागतिक आरोग्य संघटना
भारत हा विकसनशील आणि गरीब देशांचा नेता !
समलैंगिकता हा घटनात्मक अधिकार नाही ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय
श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याचे प्रकरणी न्यायालयाने केली सर्वांची निर्दोष मुक्तता !