
मुंबई – २३ मार्च या दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. असे असतांना दुकाने बंद होतील, या भीतीने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र राज्यभरात दिसून आले.
समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !
Hantavirus : हंता विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरात चिंता !
देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुंबई पोलिसांच्या कारवाईअभावी तक्रारदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून अनुभवलेली गुरुकृपा !
अचानक मृत्यूमुखी पडण्यामागे कोरोना प्रतिबंधक लसीशी कोणताही संबंध नाही ! – AIIMS Study