मुंबई – २३ मार्च या दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. असे असतांना दुकाने बंद होतील, या भीतीने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र राज्यभरात दिसून आले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > संचारबंदीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
संचारबंदीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
नूतन लेख
- AstraZeneca COVID-19 Vaccine : अॅस्ट्राझेनेका त्याची कोरोना प्रतिबंधात्मक लस जगभरातून घेणार मागे !
- Covaxin is Safe: ‘कोव्हॅक्सिन’ लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने ती सुरक्षित !
- Serum Institute : भारतात ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या विरोधातही याचिका प्रविष्ट (दाखल) होणार !
- Covishield Vaccine Side Effect : ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो !
- Antibiotics COVID19 : ‘कोविड-१९’च्या काळात प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर करण्यात आला !
- कोरोना महामारीच्या काळात वापी, गुजरात येथील श्री. नीलेश कदम यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती