मुंबई – २३ मार्च या दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. असे असतांना दुकाने बंद होतील, या भीतीने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र राज्यभरात दिसून आले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > संचारबंदीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
संचारबंदीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
नूतन लेख
चीनमध्ये कोरोनाचे सत्य वार्तांकन केलेल्या महिला पत्रकाराची ४ वर्षांनी कारागृहातून सुटका !
गोव्यात कोरोनाच्या ‘के.पी.’ प्रकाराचे रुग्ण आढळले; मात्र चिंता करण्याची आवश्यकता नाही !
Corona Virus : सिंगापूरनंतर भारतातही कोरोनाच्या ‘केपी १’ आणि ‘केपी २’ च्या प्रकारांचे आढळले रुग्ण
आता ‘कोवॅक्सिन’ लसीचेही दुष्परिणाम समोर !
AstraZeneca COVID-19 Vaccine : अॅस्ट्राझेनेका त्याची कोरोना प्रतिबंधात्मक लस जगभरातून घेणार मागे !
Covaxin is Safe: ‘कोव्हॅक्सिन’ लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने ती सुरक्षित !