‘हिंदु राष्‍ट्र’, हेच ध्‍येय असलेल्‍या हिंदु धर्मप्रेमींचा उत्‍साह आणि संतांचे चैतन्‍य यांमुळे प्रभावी ठरलेले ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ !

अधिवेशनात भारत, नेपाळ, इंडोनेशिया आणि फिजी येथील बरेच हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते. ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी प्रयत्न करणे; तसेच धर्मांतर, भूमी जिहाद, लव्‍ह जिहाद, यांसारख्‍या हिंदूंवर होणार्‍या आघांताचा विरोध करून लवकरात लवकर हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे’, हेच प्रत्‍येकाचे ध्‍येय होते.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वेळी श्री. मिलिंद पोशे यांना जाणवलेली सूत्रे !

गोवा येथील वर्ष २०२२ च्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या ठिकाणी पुष्कळ चैतन्य जाणवत होते. सभागृह आणि भोजनगृह येथे शांतीची अनुभूती येत होती.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त देवाचे चैतन्य कार्यरत असल्याविषयी आलेली अनुभूती

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त एक स्त्री संत आल्या होत्या. त्या अधिवेशन स्थळी आल्या, तेव्हा ‘त्यांना पुष्कळ शारीरिक कष्ट होत आहेत’, असे लक्षात आले. त्यांना चालणेही कठीण होत होते आणि त्यांचा चेहराही थोडा काळसर दिसत होता.

संप्रदायवाद सोडून हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद जोपासा ! – पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, जिल्हाप्रमुख, गुरुवंदना मंच, वलसाड, गुजरात

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे स्वतःसह सर्वांचे दायित्व आहे. सरकार हिंदु राष्ट्र स्थापन करण्यास सिद्ध आहे. आपण मागणी करत नाही, हीच आपली चूक आहे. ज्या प्रकारे शेतकर्‍यांनी अनेक मास आंदोलने केल्याने सरकारला ३ कृषी कायदे रहित करावे लागले, त्या प्रकारेच हिंदूंना सरकारवर हिंदु राष्ट्र…

हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित राहून हिंदु राष्ट्राच्या सर्वत्र चालू असलेल्या व्यापक कार्याचे अवलोकन करणारे प.पू. दास महाराज !

रामनाथी देवस्थान येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन झाले. त्या कालावधीत प.पू. दास महाराज यांना अधिवेशनासंदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे देत आहोत.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या काळात सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या संर्दभात आलेल्या बुद्धीअगम्य अनुभूती

यंदा झालेल्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या काळात पू. नीलेश सिंगबाळ यांच्या सहवासात पुष्कळ चैतन्य जाणवत असे. मनाला शांती जाणवत असे. त्यांच्याकडे पहाते, तेव्हा ते एखाद्या ऋषींप्रमाणेच दिसतात.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त जिहादच्या विविध प्रकारांचा वैध मार्गाने प्रतिकार करण्याविषयी हिंदूंचे प्रबोधन करण्याचा निर्धार !

मोगलांपासून आजपर्यंत इस्लामी जिहादच्या विरोधात निरंतर युद्ध चालूच आहे. हिंदूंच्या हत्या, हिंदू महिलांवर अत्याचार, बलात्कार करणे, संपत्ती लुटणे, धर्मांतर करणे, ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, हेच इस्लामी जिहादचे धोरण आहे. इस्लामी जिहादला घाबरून रडण्यापेक्षा त्या विरोधात लढले पाहिजे.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त सर्वाेच्च न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता उमेश शर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

या प्रसंगाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

ठाणे येथील लेखक दुर्गेश परुळकर, देहली येथील अधिवक्ता उमेश शर्मा आणि केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी  ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण ! 

भावसोहळ्याच्या वेळी तिन्ही हिंदुत्वनिष्ठांची आध्यात्मिक स्तरावर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाविषयी कुडचडे (गोवा) येथील श्री. संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेले विचार

अधिवेशनात हिंदु म्हणजे काय ?, देवतांचे महत्त्व, तसेच ‘लव्ह जिहाद’, भूमी जिहाद, आमीष दाखवून बळजोरीने होत असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराला एकसंघ होऊन कसा प्रतिकार करावा ? यांविषयी मिळालेले मार्गदर्शन थक्क करणारे होते !