बेलगुरु, कर्नाटक येथील संत श्री बिंदू माधव शर्मा यांच्या आश्रमात ‘नवचंडी याग’ होतांना झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती

संत श्री बिंदू माधव शर्मा हे हनुमान भक्त ! त्यांनी ‘आपल्याला रामनामच तारणार आहे’, असे सांगितल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप अखंड चालू झाला.

संतांनी वापरलेल्या वस्तू भाव, तळमळ, श्रद्धा आणि साधकत्व असणार्‍या साधकाला देणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य !

‘भाव तेथे देव’, या उक्तीनुसार भावामुळे संतांच्या वस्तूंतील चैतन्य टिकून रहाते आणि त्यांतील दिव्यता जागृत रहाते. संतांनी दिलेल्या वस्तूंतील चैतन्यामुळे साधकावर नामजपादी उपाय होऊन त्याला होणारा त्रास न्यून होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले पाणी घालत असलेल्या तुळशींमधून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सनातनच्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू यांच्या देहत्यागानंतर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनच्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी माघ शुक्ल पक्ष सप्तमीला देहत्याग केल्याचे समजले. त्यानंतर त्यांचा देहत्याग आणि अंत्यसंस्कार या विधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत . . .

बुद्धीप्रामाण्यवाद ते विश्‍वबुद्धीकडून ज्ञान मिळणे यातील टप्पे

जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची असणे आणि त्यानुसार जिज्ञासूचा आध्यात्मिक प्रवास प्रथम साधक, नंतर शिष्य अन् शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत होणे शक्य असणे

स्वतःला आणि इतरांना कुंकू अन् विभूती लावण्याची पद्धत आणि तिच्यामागील शास्त्र !

हिंदु धर्मानुसार स्त्री आणि पुरुषांनी कुंकू किंवा विभूती लावण्याच्या विविध पद्धती आणि त्यामागील शास्त्र देत आहोत . . .

स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याची पद्धती अन् त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

‘बहुतांश हिंदु स्त्रिया आणि काही पुरुष कपाळाला कुंकू किंवा गंध लावतात. त्यांची पद्धती प्रांताप्रमाणे किंवा संप्रदायाप्रमाणे निरनिराळी आहे. स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्रातील अंनिसवाल्यांसारख्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजण्यामागील कारणे 

विज्ञानाची केवळ तोंडओळख असणारे महाराष्ट्रातील अंनिसवाल्यांसारखे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजतात !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या वर्षांनुसार साधकांचे त्रास न्यून न होण्याची आध्यात्मिक कारणे आणि त्यांचा परिणाम

साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास लक्षात घेता त्यांची तीव्रता इतकी होती की, कुणीही साधक जिवंत राहू शकला नसता. केवळ भगवंताची कृपा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील प्रीती यांच्यामुळे साधक तीव्र त्रासातही जिवंत राहू शकले.

धर्माभिमानी आणि साधक !

‘धर्माभिमानी हिंदुत्वाचा प्रसार आणि रक्षण यांचे कार्य करतात. साधक धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांच्या कृती समष्टी साधना म्हणून करतात. दोघांच्या कृती जरी दिसतांना सारख्या दिसत असल्या, तरी त्यांच्यामध्ये पुढील भेद आहेत.