वडिलांचे निधन झाल्यावर ‘श्रीकृष्णाने पुष्कळ सावरले’, याची अनुभूती घेणारी कु. सायली देशपांडे !
सायलीच्या वडिलांचे निधन झाले. ‘या दुःखद प्रसंगात सायलीने (वय १२ वर्षे) श्रीकृष्णाशी बोलून स्वतःला कसे सावरले ?’, ‘तिची श्रीकृष्णावरील श्रद्धाच तिला मानसिक बळ देऊन गेली’, हेच यातून शिकायला मिळते.