५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ऐरोली (नवी मुंबई) येथील कु. दर्शना साळुंखे (वय १३ वर्षे) !

दर्शनामध्ये लहानवयापासूनच साधनेची आवड आहे. ती आईला सेवेत साहाय्य करते. स्वतः नियमितपणे साधनेचे प्रयत्न करून समाजातही तिच्यापरीने अध्यात्माच्या प्रसाराचे कार्य करते.

पू. (सौ.) अश्विनीताई आहेत दैवी गुणांची खाण ।

‘हे श्रीकृष्णा, पू. अश्विनीताईंच्या सारखी समष्टी तळमळ, प्रीती, व्यापकत्व, शिकण्याची वृत्ती इत्यादी गुण आम्हालाही शिकता येऊ देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !’

सनातन संस्थेतील साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्याचे कारण

सनातन संस्थेमध्ये साधकांकडून साधना करवून घेतली जाते. त्यांच्या साधनेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यांच्या साधनेतील अडचणींचे निरसनही केले जाते.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घरी येण्यापूर्वी आणि आल्यानंतर कोल्हापूर येथील सौ. पूजा सातपुते यांना आलेल्या अनुभूती अन् जाणवलेले पालट

सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेले व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न आणि नामजपादी उपाय चालू केल्यानंतर माझी संधीवाताची गोळी बंद झाली. आता मला पुष्कळ चांगले वाटते.

रामनाथी आश्रमातील वास्तव्यात अकलूज येथील साधिका श्रीमती आशा गोडसे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ध्यानमंदिरात गेल्यावर ‘सर्व देवीदेवता या भूवैकुंठात आहेत’, असे अनुभवायला मिळाले. मला परात्पर गुरु डॉक्टर गरुडावर बसलेले दिसले. माझा नामजप भावपूर्ण होत होता.

‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्‍या पुणे येथील जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती !

कोरोना महामारीच्या कालावधीत ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रायगड जिल्ह्यातील महड येथील वरदविनायक मंदिरात गेल्यावर जाणवलेले सूत्र आणि आलेली अनुभूती

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना माता-पिता, बंधु आणि सखा, अशा रूपांत अनुभवणारी कु. सायली देशपांडे !

२०.५.२०२१ या दिवशी कोरोनासंसर्गामुळे माझ्या वडिलांचे (रवींद्र अंबादास देशपांडे यांचे) निधन झाले. त्या वेळी मी प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अंतर्मनापासून आळवले.

तीर्थ प्राशन केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

‘तीर्थ प्राशन केल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी साधिकांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

कोरोना विषाणूमुळे आलेला आपत्काळ म्हणजे ईश्‍वराने मनुष्याला भक्ती करण्यासाठी दिलेली अखेरची संधी असून आपत्काळात तरून जायचे असेल, तर साधनेला पर्याय नाही !

‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्म आणि पाप वाढले आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूची लागण चालू झाली आहे. हे भगवंताचेच नियोजन आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून अधर्माचा आणि पापकर्मींचा नाश करतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘कोरोना’ हा विषाणू आहे.