‘समाजामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार आणि काही संत लोकांना केवळ साधनेच्या संदर्भातील तात्त्विक भाग सांगतात; पण प्रत्यक्षात कुणीही त्यांच्याकडून साधना करवून घेत नाही. त्यामुळे समाजात आजवर काही पालट दिसून आलेले नाहीत. याउलट सनातन संस्थेमध्ये साधकांकडून साधना करवून घेतली जाते. त्यांच्या साधनेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यांच्या साधनेतील अडचणींचे निरसनही केले जाते. त्यामुळे सनातनच्या सहस्रो साधकांची आध्यात्मिक उन्नती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.५.२०२२)
सनातन प्रभात > Post Type > सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले > सनातन संस्थेतील साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्याचे कारण
सनातन संस्थेतील साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्याचे कारण
नूतन लेख
- आदर्श हिंदु राष्ट्र अर्थात् रामराज्य !
- अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे तेज म्हणजे सद्गुरु !
- ‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे’, या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाक्याची प्रचीती घेणारे श्री. अरुण डोंगरे !
- अखंड नामानुसंधानात रहाणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
- अध्यात्म हे प्रायोगिक असल्यामुळे, त्यासंदर्भातील वाचलेल्या ज्ञानानुसार तत्परतेने कृती करा !