गुरूंचे माहात्म्य
‘गुरुभक्तीयोगात येते की, सुईच्या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण याहूनही अत्यंत कठीण गोष्ट आहे ‘गुरुकृपेविना ईश्वरी कृपा प्राप्त करणे.’
‘गुरुभक्तीयोगात येते की, सुईच्या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण याहूनही अत्यंत कठीण गोष्ट आहे ‘गुरुकृपेविना ईश्वरी कृपा प्राप्त करणे.’
ईश्वराच्या मार्गावर चालणार्यांना जे भोगांमध्ये पाडतात, संसारात आकर्षित करतात, ते लोक पुष्कळ पाप कमवतात. जे लोक भोग वासनेचे संकल्प करतात, भोगाच्या तृप्तीची इच्छा करतात आणि ईश्वराच्या मार्गावर चालणार्यांकडून संसाराचा स्वार्थ साधू पहातात, ते लोक स्वतःशीच धोका करतात.
आपल्या हृदयात धर्म स्थापन झाला आहे कि नाही ? धर्म स्थापन होईल, तेव्हा वैराग्य जागृत होईल. धर्माचा रंग जितका गडद (पक्का) होईल, तितकीच वैराग्याची खुमारी अधिक राहील आणि जितके पापाचरण होईल
‘शास्त्रानुसार आचरणाचे धर्म-अनुष्ठानाचे फळ हे आहे की, संसारापासून वैराग्य येईल. सत्संगाचे, शास्त्र अध्यायनाचे आणि धर्माचे फळ हेच आहे. जर वैराग्य येत नसेल, तर तुम्ही जीवनात धर्माचरण केले नाही, शास्त्रांचा पूर्ण अर्थ समजून घेतला नाही.
‘मी चैतन्य आहे, भगवंताचा आहे, आनंदस्वरूप आहे’, त्याच्यापुढे दुःख, शोक आणि कष्ट टिकू शकत नाहीत.’
केवळ दुसर्यांचे कल्याण करण्याच्या विचारानेच हृदयात सिंहासमान बळ येते. तुमच्यात जी योग्यता आहे, तिला ‘बहुजनहिताय’ (सर्वांच्या हितासाठी) खर्च करा (वापरा). त्यामुळे तुम्ही सुयोग्य बनाल…..
हे भगवन् ! तुमच्या कृपाप्रसादाने आम्ही जे काही मिळवले आहे, ते असीम आहे आणि आमच्याकडे जे आहे, ते सीमित आहे.’
‘कधीतरी एखाद्या दिवशी कामाच्या घाईगर्दीत साधनेस वेळ मिळाला नाही, उदा. साधनेच्या वेळी कुणी अकस्मात् आजारी पडला, तर त्याला डॉक्टरांकडे न्यावे लागते. तेव्हा ‘आजची साधना उद्या करणे’, हे अपरिहार्य असते.’
जपाविना ध्यान होत नाही. ध्यान ठीक केल्याविना जप होणार नाही; म्हणून जप करतांना ध्यान लावाल, तेव्हाच जप ठीक होईल आणि जप ठीक होईल
‘आनंद तुझा आत्मा आहे, प्रसन्नता तुझा आत्मा आहे, गुरुकृपा तुझ्या समवेत आहे आणि तरीही तू सुखासाठी बाहेर भटकतो ! कुठपर्यंत ? आपल्या खर्या घरात ये. शरिराचे घर तर चार भिंतींचे आहे आणि तुझे घर तर हृदयेश्वराचे द्वार आहे !’