पुष्कळ सोपे आहे र्हास थांबवून स्वतःचा विकास करणे !
‘व्यर्थ चिंतनाचा त्याग करावा. व्यर्थ चिंतन हटवण्यासाठी अधूनमधून ‘ॐ’काराचे उच्चारण, स्मरण करावे. व्यर्थ चिंतनाने शक्तीचा र्हास होतो, विवंचना होत रहाते. त्यात बरीच शक्ती खर्च होते. भगवद़्-उच्चारण, स्मरण याने व्यर्थ चिंतनाचा अंत होतो.