गंगेमुळे पाप, शशी (चंद्रा) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात. – श्री गुरुचरित्र
गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक
नूतन लेख
- रामाची भक्ती करण्याने आपला संसार हा सुखाचा होईल
- भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच !
- नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल !
- भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे, हाच जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त होण्याचा उपाय !
- गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हा आपला परमार्थ !
- हिंदूंनी बलप्राप्तीसाठी करावयाची प्रार्थना !