विश्रांतवाडी (पुणे) येथे रो हाऊससाठी गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या !

विश्रांतवाडी (पुणे) येथे रो हाऊससाठी गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या !

प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. ते साधनेनेच येते. यासाठी सर्वांनी साधना म्हणून नामजप करायला सुरुवात करणे आवश्यक आहे.

सातारा शहरामध्ये हिवतापाचे रुग्ण वाढले

सातारा शहरामध्ये हिवतापाचे रुग्ण वाढले

नव्याने आलेल्या ‘झिका’ विषाणूचा धोका वाढला असून पुण्यामध्ये त्याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सातारा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

किरकोळ कारणावरून मुलानेच केली आईची हत्या !

किरकोळ कारणावरून मुलानेच केली आईची हत्या !

व्यक्तीमधील संयम अल्प होत चालल्याचे उदाहरण ! प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अशा घटनांमधून लक्षात येते.

नागूपर येथे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या दीड लाख वाहनचालकांनी ७ कोटी रुपयांचा दंड थकवला !

नागूपर येथे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या दीड लाख वाहनचालकांनी ७ कोटी रुपयांचा दंड थकवला !

अकार्यक्षम वाहतूक पोलीस यंत्रणा !

तुळजापूर येथील श्रीविष्णु तीर्थ (मंकावती तीर्थकुंड) प्रकरणातील जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती !

तुळजापूर येथील श्रीविष्णु तीर्थ (मंकावती तीर्थकुंड) प्रकरणातील जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती !

देवानंद रोचकरी यांनी या प्रकरणी मंत्र्यांकडे दाद मागितली असून त्यामध्ये स्वत:ला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, तसेच म्हणणे ऐकून न घेता निर्णय दिल्याचे म्हटले आहे.

महापूर ओसरल्यानंतर स्वच्छतेसाठी सांगली येथील ‘निर्धार फाऊंडेशन’चे अभूतपूर्व कार्य !

महापूर ओसरल्यानंतर स्वच्छतेसाठी सांगली येथील ‘निर्धार फाऊंडेशन’चे अभूतपूर्व कार्य !

या कार्यकर्त्यांचा आदर्श सर्वच सामाजिक कार्य करणार्‍या संघटनांनी घ्यावा.

जुगार खेळणार्‍या ३ जणांवर गुन्हा नोंद

जुगार खेळणार्‍या ३ जणांवर गुन्हा नोंद

यासीन इकबाल शेख, राम सुभाष पवार आणि राजा अशोक सांडगे यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून २ सहस्र ८० रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोरोना आणि अतीवृष्टीच्या उपाययोजनांसाठी ११४ कोटी ७५ लाख रुपये निधी !

सातारा जिल्ह्यातील कोरोना आणि अतीवृष्टीच्या उपाययोजनांसाठी ११४ कोटी ७५ लाख रुपये निधी !

यातून कोरोना उपाययोजनांसाठी ९८ कोटी ३ लाख २ सहस्र रुपये, अतीवृष्टीच्या उपायोजनांसाठी १६ कोटी ७२ लाख ५० सहस्र निधी पुनर्विनियोजित करण्यात आला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या विकासकामांविषयी मंत्रालय स्तरावर बैठक ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या विकासकामांविषयी मंत्रालय स्तरावर बैठक ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा चालू असून त्याला संमती देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

भिवंडी येथील स्वच्छता कर्मचारी आणि पत्रकार यांना ‘रेशन किट’चे वाटप !

भिवंडी येथील स्वच्छता कर्मचारी आणि पत्रकार यांना ‘रेशन किट’चे वाटप !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग आणि आर्.एस्.पी. अधिकारी युनिट ठाणे यांचा उपक्रम !