वानर-माकडांच्या बंदोबस्त करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी  २५ जानेवारीला सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांची पदयात्रा

सरकारला अजूनही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावेसे वाटत नसल्याने निदान मला आत्महत्येची अनुमती द्यावी; म्हणजे वानर-माकडांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल.

कारसेवकांचा करण्यात आला सत्कार

श्री हनुमान मंदिर, पाचल येथे परिसरातील कारसेवक श्री. सुहास सप्रे आणि श्री. संतोष कारेकर यांचा सत्कार श्री हनुमान मंदिराचे पुजारी श्री. भिकू नारकर यांच्या हस्ते करण्यात आला.

सरपंच श्री. अक्षय फाटक यांनी वाटली हत्तीवरून साखर !

‘ज्या दिवशी अयोध्येतील मंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटू !’, अशी शपथ काही रामभक्तांनी घेतली होती.

‘डीप क्लिनिंग’ मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे ! – पालकमंत्री उदय सामंत

प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचा आम्हाला अभिमान आहे. जिल्ह्यामध्ये चालू होणार्‍या ‘डिप क्लिनिंग’ मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असलेले लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके (वय ५१ वर्षे ) !

लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ‘श्री. महेंद्र चाळके यांच्या समवेत मला सेवा करण्याची संधी मिळाली. दादांच्या समवेत सेवा करतांना मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र ही संकल्पना आध्यात्मिक संकल्पना आहे. विश्वकल्याणासाठी जे कार्यरत आहेत त्यांचे हे राष्ट्र. ही प्रक्रिया केवळ स्थूलातील नसून सूक्ष्म स्तरावरीलही आहे.

रत्नागिरीत सागर महोत्सवाला प्रारंभ

भारतीय नौसेनेच्या युद्धनौका आणि पाणबुडीची लाकडापासून बनवलेली मॉडेल्स महोत्सवात ठेवली आहेत. साधारण ५ फूट लांबीची ही मॉडेल्स महोत्सवादरम्यान पहाता येतील.

स्वामी स्वरूपानंदांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी-पावस सायकल दिंडी

‘ओम राम कृष्ण हरि’ नामगजर करत अनुमाने ३७ कि.मी.ची दिंडी स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून काढण्यात आली.रत्नागिरीतून ३० सायकलस्वार सहभागी झाले.

आजच्या पाल्यांना पंचकोशाधारित शिक्षणाची आवश्यकता आहे ! – दिलीप बेतकेकर, विद्याभारती अ.भा. शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

मनामध्ये २४ तासांमध्ये ६० सहस्र विचार येतात; परंतु त्यातील ९५ टक्के विचार भूतकालीन आणि नकारात्मक असतात. हे विचार सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करावा.

Eknath Shinde:कोकणातील जनता शिवसेनेच्या मागे भक्कम उभी राहील !  

कोकणच्या विकासासाठी ‘कोकण विकास प्राधिकरणा’ची स्थापना करून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, यापुढे कोकण मागास रहाणार नाही, तर राज्यात  अव्वल असेल.