हरिद्वारमधील हरिपूर कला येथील रस्त्यांसह सप्त सरोवर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांमध्ये संताप !

हरिद्वारमधील हरिपूर कला येथील रस्त्यांसह सप्त सरोवर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांमध्ये संताप !

कुंभसारख्या मोठ्या सोहळ्याची उत्तराखंड प्रशासनाने कशा प्रकारे सिद्धता केली आहे, हेच यातून दिसून येते. आता सरकारने यात हस्तक्षेप करून प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अधिवक्त्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र !

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अधिवक्त्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र !

अनेक वेळा शासनाकडे लिखित मागणी करूनही पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूरकडे जाणारा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने येथील अधिवक्ता विजयकुमार नागटिळक यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिले आहे.

उंचगाव कमान ते आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा ! – करवीर शिवसेना

उंचगाव कमान ते आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा ! – करवीर शिवसेना

उंचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असून  गावात येणारा उंचगाव कमानीपासूनचा प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात.

सांताक्रूझ-ताळगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सांताक्रूझ आणि ताळगांव ग्रामस्थांची पाऊसकर यांच्या घरासमोर निदर्शने

सांताक्रूझ-ताळगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सांताक्रूझ आणि ताळगांव ग्रामस्थांची पाऊसकर यांच्या घरासमोर निदर्शने

अत्यंत खराब स्थितीत असलेला सांताक्रूझ ते ताळगाव रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी २६ जानेवारीला सांताक्रूझ आणि ताळगाव येथील ग्रामस्थांनी आल्तिनो, पणजी येथे निदर्शने केली.

असलदे येथील रस्त्याचे काम होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवगड येथील कार्यालयास टाळे ठोकण्याची चेतावणी

असलदे येथील रस्त्याचे काम होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवगड येथील कार्यालयास टाळे ठोकण्याची चेतावणी

जनतेने आंदोलन केल्यावरच काम करायचे, अशी प्रशासनाची नवीन कार्यपद्धत रूढ झाली आहे का ? असा प्रश्‍न जनतेला पडल्यास चूक ते काय ?

काणकोण तालुक्यातील तिर्वाळ-मार्ली या रस्त्याला गोवा मुक्तीनंतर तब्बल ६० वर्षांनी संमती

काणकोण तालुक्यातील तिर्वाळ-मार्ली या रस्त्याला गोवा मुक्तीनंतर तब्बल ६० वर्षांनी संमती

मार्ली हा काणकोण तालुक्यातील अत्यंत मागास भागातील वाडा असून येथील विद्यार्थी, आजारी आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना येथील खड्डेमय रस्ता आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव यांमुळे पुष्कळ त्रास होतात.

आष्टा-ईश्‍वरपूर रस्त्यावरील खड्ड्यांनी पुन्हा घेतला एकाचा बळी !

आष्टा-ईश्‍वरपूर रस्त्यावरील खड्ड्यांनी पुन्हा घेतला एकाचा बळी !

नागरिकांनी वारंवार मागणी करूनही रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष घेतला एकाचा बळी ! दोषी अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झालाच पाहिजे अशी मागणी !

आखरी रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे करण्यात यावे ! – आखरी रस्ता कृती समितीचे आयुक्तांना निवेदन 

आखरी रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे करण्यात यावे ! – आखरी रस्ता कृती समितीचे आयुक्तांना निवेदन 

अशा मागण्या का कराव्या लागतात ? रस्त्यांची कामे चांगली करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य प्रशासन स्वतःहूनच पूर्ण का करत नाही ? 

एक सेल्फी (स्वतःच स्वतःचे काढलेले छायाचित्र) सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत काढा !- सतीश साखळकर, नागरिक विकास मंच

एक सेल्फी (स्वतःच स्वतःचे काढलेले छायाचित्र) सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत काढा !- सतीश साखळकर, नागरिक विकास मंच

नागरिक विकास मंचच्या सतीश साखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना निवेदन पाठवून एक सेल्फी सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत काढा. या रस्त्याच्या पाहणीसाठी दौरा करा’, असे आवाहन केले आहे.