जामखेड (जिल्हा नगर) तालुक्यातील डोळेवाडी येथे पक्का रस्ताच नाही !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांची दयनीय अवस्था असणे चिंताजनक ! स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही भारतातील खेडेगावांमध्ये ही अवस्था आहे.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांची दयनीय अवस्था असणे चिंताजनक ! स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही भारतातील खेडेगावांमध्ये ही अवस्था आहे.
चांगले रस्ते मिळावेत, या प्राथमिक आवश्यकतेसाठीही जनतेला ‘भीक मागा’ आंदोलन करून पैसे गोळा करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
कोल्हापूर ते हुपरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून उंचगाव महामार्गापासून पुढे गडमुडशिंगी रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून रस्त्याची चाळण झालेली आहे.
जळगाव येथील नागरिकांची महापालिका प्रशासनाकडे विनंती !
भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे ध्येय जर समोर ठेवले असेल, तर प्राथमिक टप्प्यातील सोयीसुविधांमध्ये स्वयंपूर्ण होणे याची पूर्तता करायला हवी; कारण पाया मजबूत असेल, तर जागतिक महासत्तेचा डोलारा आपण सांभाळू शकू.
वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, राजू बक्षी, नीलेश परब, दीपक सावंत आदी उपस्थित होते.
नवीन रस्ते खराब होणे, रस्त्याची बाजूपट्टी आणि पूल खचणे, असे प्रकार घडत आहेत. या सर्वांना कर्तव्याची जाणीव नसलेले ठेकेदार आणि विकासकामे चालू असतांना लक्ष न ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा उत्तरदायी आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरेल का ?
काही मासही झालेले नसतांना रस्त्यावरील खड्डे पुन्हा उखडले जाणे गंभीर आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांकडून पैसे वसूल करावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हीच जनतेची अपेक्षा !
अनेक दिवसांपासून पडलेला खड्डा न बुजवणारे प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? प्रशासनाने आतातरी रस्त्यात अन्यत्र कुठे खड्डे नसल्याची निश्चिती करावी.
रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये व्यय करूनही ठेकेदारांकडून त्यांचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे करण्यात येते. त्यामुळेच रस्त्यावर खड्डे पडतात; मात्र महापालिका प्रशासन अशा ठेकेदारांवर कोणतीही कठोर कारवाई करत नाही.