तुम्ही हिंदू गोमूत्राने अंघोळ करता, तुम्ही भारताला नष्ट केले आणि अमेरिकाला करत आहात !

अमेरिका नेहमीच भारतामध्ये कथितरित्या अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असल्याचा आरोप करते; मात्र तिच्याच देशात अनेक शतकांपासून वर्णद्वेषी घटना घडत आल्या आहेत त्याकडे डोळेझाक करते !

जिथे तुम्हाला हिंदू आणि ज्यू दिसतील, त्यांना ठार मारा ! – पॅलेस्टाईन येथील मुसलमान विद्वान

केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील धर्मांध मुसलमान हिंदूंच्या जिवावर उठले आहेत, याचे हे उदाहरण होय ! हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !

(म्हणे) ‘विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात असतांना भारतीय महिला चाळणीतून चंद्राला पहातात !’ – राजस्थानचे मंत्री गोविंदराम मेघवाल

भारतीय महिलांनी धार्मिकता जोपासतात, त्याप्रमाणे त्या अनेक क्षेत्रांत आघाडीवरही आहेत ! असे असूनही त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणार्‍या मंत्र्यांनी महिलांची क्षमा मागावी !

‘झोमॅटो’कडून हिंदूंची क्षमायाचना !

धर्म, देवता आदींच्या अवमानाविषयी भारतात कठोर कायदा नसल्यामुळे कुणालाच याचा धाक नाही. पाकिस्तानमध्ये अशा अवमानासाठी फाशीची शिक्षा दिली जाते. भारतात असे कधी होईल ?

(म्हणे) ‘त्यांनी (हिंदुत्वनिष्ठांनी) गांधींना मारले, ते मला सोडतील का ?’

भारताच्या फाळणीचा निर्णय काँग्रेसवाल्यांनी घेतल्यानंतर १० लाख हिंदूंच्या हत्या झाल्या, तसेच लाखो हिंदू महिलांवर बलात्कार झाले, याला काँग्रेसवालेच उत्तरदायी आहेत !

राष्ट्रध्वज वितरित केल्यावरून गरीब हिंदु कुटुंबाला ‘सर तन से जुदा’ची धमकी !

स्वातंत्र्यदिनाचा द्वेष करणारे कोण आहेत आणि ते अशी धमकी का देत आहेत ?, हे सर्वांना ठाऊक आहे ! अशांच्या मुसक्या आवळणे आवश्यक !

शिक्षण तुम्हाला हिंदु धर्मावर टीका करायला शिकवते का ?

सुशिक्षित लोक स्वतःला इतके सुशिक्षित समजतात की, ते देश आणि धर्म यांच्या विरोधात काहीही बोलतात. तुम्ही मूर्ख आहात. शिक्षण तुम्हाला हिंदु धर्मावर टीका करायला शिकवते का ? असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री रत्ना नसरूद्दीन पाठक-शाह यांना विचारला.

(म्हणे) ‘आम्ही मुसलमान असल्याने पोलीस आम्हाला फसवत आहेत !’

अशा विधानांमुळेच भारतविरोधी शक्तींना ‘भारत मुसलमानविरोधी आहे’, असे म्हणण्यासाठी आयते कोलीत मिळते. त्यामुळे आता शफीकच्या वडिलांवरही कारवाई व्हायला हवी !

(म्हणे) ‘एखादी व्यक्ती १ सहस्र वर्षे जरी जगली, तरी ती ३३३ कोटी देवतांना प्रसन्न करू शकणार नाही !’

हिंदु धर्म ‘चराचरांत ईश्‍वर आहे’, असे शिकवतो. त्यामुळे पशू, पक्षी आणि झाडे यांच्यातही देव पहातो; मात्र एकेश्‍वरवाद्यांना हे कसे कळणार ? हिंदु धर्मानुसार आचरण करून अनुभूती न घेणार्‍या मुसलमानांना हिंदूंच्या देवतांविषयी बोलण्याचा काय अधिकार ?

उदारमतवादी आणि निधर्मीवादी अन् त्यांचे राजकीय पक्ष यांच्याकडून हिंदुद्वेषाचा एककलमी कार्यक्रम

हिंदुद्वेष करणारे उदारमतवादी आणि निधर्मी हे मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या समोर मात्र ‘ब्र’ काढत नाहीत, हे जाणा !