पाकिस्तानात चालते व्हा !

हिंदूंनाच या देशातून ‘चालते व्हा’ म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी आणि हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही पुढाकार घेतला पाहिजे. असे केल्याने हिंदूंनाच ‘तालिबानी’ म्हटले जाणार आणि खऱ्या तालिबानी विचारांच्या लोकांना कुरवाळले जाणार, हेही तितकेच खरे ! तरीही हिंदूंनी आता याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी वैध मार्गाने कृतीला प्रारंभ केला पाहिजे !

प्रश्न केवळ काशी-मथुरेचा नाही, तर भारतीय संस्कृती स्वीकार करण्याचा !

‘ज्ञानवापी मशीद’ हे नाव सध्या प्रत्येकाच्या मुखी आहे. हे नाव ऐकल्यावर आणि वाचल्यावर पहिलाच प्रश्न निर्माण होतो की, मशिदीचे नाव ‘ज्ञानवापी’ असे संस्कृत कसे असू शकेल ? नुकतेच मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण झाले आणि विहिरीत भगवान शिवाची पिंड आढळली….

पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवून द्या, तेथे एक ध्वज लावा, झाले मंदिर सिद्ध !

अशा हिंदुद्वेषामुळेच काँग्रेसप्रमाणे समाजवादी पक्षही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे, हे अखिलेश यादव यांनी लक्षात ठेवावे !

हिंदुत्वनिष्ठ आणि ब्राह्मण यांच्या विरोधातील षड्यंत्र जाणा अन् त्याला प्रभावी संयमाने सामोरे जा !

हे सर्व अचानक आणि उत्स्फूर्तपणे घडत नाही, तर ही एक मोठी योजना आहे, असे मला वाटते. कदाचित यात हिंदुत्वनिष्ठांना एखाद्या मोठ्या सापळ्यात अडकवण्याचे षड्यंत्रही असू शकते. हे सर्व करण्यामागची काही ठळक कारणेही येथे देत आहे. – दिनेश कांबळे

(म्हणे) ‘या देशाचे हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही !’ – निखिल वागळे, माजी पत्रकार

जसे सूर्य उगवणे हा निसर्गाचा नियम आहे, त्याप्रमाणे अधर्माच्या अतिरेकानंतर धर्मराज्याची स्थापना हा काळाचा नियम आहे. त्यामुळे वागळे यांच्यासारख्या हिंदुद्वेषी पत्रकारांनी कितीही आरडाओरडा केला तरी हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना अनावृत्त पत्र

श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात पुजारी हे ओबीसी समाजातील गुरव, आदिवासीतील देवऋषी, भटक्या विमुक्त समाजातील नामजोशी, नंदीबैलवाले जोशी, पोपटवाले जोशी, कंदिलवाले जोशी, सुवर्णकार समाजातील दैवज्ञ सुवर्णकार असे सगळेच पूजा करतात. आता सांगा आरक्षण कुठे आहे ? मंदिरांमध्ये कुठल्या ब्राह्मणाने अडवले आहे.

अशांना कारागृहात टाका !

आम्ही २० टक्के आहोत, तर तुम्ही (हिंदू) ७० ते ८० टक्के आहात. त्यामुळे त्रास झाला, तर आमची २० घरे बंद होतील, तर तुमचीही ८० घरे बंद होतील, अशी धमकी झारखंडचे मंत्री हफीजुल अंसारी यांनी दिली आहे.

हम २० प्रतिशत हैं, तो आप (हिन्दू) ८० प्रतिशत । यदि कुछ अनिष्ट हुआ, तो आपकी अधिक हानि होगी ! – झारखंड के मंत्री हफीजुल अंसारी

हिन्दू राष्ट्र की आवश्यकता समझें !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी कन्यादान विधी, तसेच लग्नविधी, पूजाकार्य करणारे पुरोहित यांची खिल्ली उडवली. त्यांनी पुरोहितांविषयी खोटारडे वक्तव्य करून हिंदूंच्या देवतांचीही अपकीर्ती केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार श्री हनुमानाविषयी अश्लाघ्य वक्तव्य करत असलेला व्हिडिओ प्रसारित !

धर्मांध अब्दुल सत्तार यांना अटक करावी, तसेच त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने आंदोलन करावे !