महर्षींनी परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सव वैशाख मासाऐवजी चैत्र मासात करण्यास सांगितलेले कारण !

गुरुदेव हे स्वतः श्रीविष्णूचे अवतार असल्याने त्यांच्या अवतारी कार्याविषयीचे मुहूर्त ठरवणारे आम्ही ॠषि-मुनीच आहोत. आताच्या देवलोकातील अवतारी कार्याच्या ग्रहगतीला धरून देवलोकातील पंचांगाप्रमाणे आम्ही सप्तर्षि वैशाख मासाच्या ऐवजी चैत्र मासात जन्मोत्सवाचा मुहूर्त देत आहोत.’’

सनातनची ग्रंथमालिका : हिदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना

सद्यस्थितीत राष्ट्राच्या संदर्भातील सर्व समस्यांवर एकच कायमस्वरूपी उत्तर आहे अन् ते म्हणजे, धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ ! याविषयी दिशादर्शन करणारी ग्रंथमालिका !

कोरोनामध्ये दूध चालते का ?

मग दूध कोरोनामध्ये का नको ? मुळातच दूध आणि तत्सम पचण्यास जड पदार्थ हे कोरोनाच काय, तर कुठल्याही तापात चालत नाहीत (काही अपवाद वगळता). कारण तापात आपला अग्नी म्हणजे पचन शक्ती ही मंद पडलेली असते.

दैनिक ‘सनातन प्रभात’ची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त विशेषांक मालिका

आपत्काळात सर्व मानव जिवंत रहाण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी कृतीशील असणारे एकमेव द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले

भक्तवत्सल आणि भक्तांना सगुण साकार देवाचे दर्शन देणारे श्री स्वामी समर्थ !

१४ एप्रिल २०२१ या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन आहे. यानिमित्ताने…

सर्व रोगांमध्ये उपयुक्त मेथीदाणे

‘कोणताही रोग वात, पित्त किंवा कफ यांची दुष्टी झाल्याविना (म्हणजे वात, पित्त किंवा कफ यांच्यामध्ये विषमता आल्याविना) होऊच शकत नाही’, हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते.