रुग्णांच्या जिवाशी खेळणारे प्रशासन !
दिनेश भोळे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार ‘मागवलेले आणि प्रत्यक्षात पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्स यांमध्ये पुष्कळ तफावत आहे’, असे लक्षात आले.
दिनेश भोळे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार ‘मागवलेले आणि प्रत्यक्षात पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्स यांमध्ये पुष्कळ तफावत आहे’, असे लक्षात आले.
तात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक बांधण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने वर्ष २०१५ मध्ये घोषणा करण्यात आली होती; मात्र अद्यापपर्यंत त्या स्मारकासाठी एक वीटही बसवण्यात आलेली नाही..
आरोपींनी माजी मंत्र्यांच्या घरात वास्तव्य करणे, यावरून झंवर आणि कंडारे यांना राजकीय पाठबळ असावे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
बेसुमार जंगलतोडीमुळे जंगलावर अवलंबून असणार्या आदिवासींना उदरनिर्वाह आणि रोजगार यांसाठी धडपडावे लागत आहे.वने-अभयारण्य वाचवण्यासाठी केवळ समित्या नेमणे पुरेसे नसून प्रत्यक्ष कार्यवाही आणि वनांना हानी पोचवणार्यांना कठोर शिक्षा करणेच…..
गुन्हेगारांना कारागृहामध्ये शिक्षेसमवेत त्यांच्यामध्ये पालट होण्यासाठी प्रयत्न केल्यास गुन्हेगारी नियंत्रणात येऊ शकेल. मुळात व्यक्ती वाईट नसते, तर तिच्यावर झालेले कुसंस्कार आणि स्वभावदोष तिला वाईट कृत्ये करायला भाग पाडतात.
अजूनही इंग्रजांनी भारतामध्ये पेरलेल्या त्यांच्या स्मृती उखडून टाकण्याचे काम ना शासनकर्त्यांनी केले, ना जनतेने, हे दुर्दैवी आहे.
एकूणच काय, तर स्वतःच्या पैशाचा अपव्यय, शत्रूराष्ट्राला साहाय्य, भगवंताने दिलेल्या सुंदर शरिराची हेळसांड करणे, तसेच ‘एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही’, असे महत्त्व असणार्या वेळेचा दुरुपयोग करणे, अशा प्रकारच्या अनेक चुकीच्या गोष्टी आपल्याकडून होत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी अजून सर्वांना प्रतिदिन पिण्याचे पाणी २४ घंटे मिळत नाही, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद आहे.
कमकुवत व्यक्ती कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने समाजमन कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भावनांना आवर घालायला शिकवले, तरच मनुष्य कणखर बनेल……
समाजामध्ये असणार्या सश्रद्ध व्यक्तींनी केवळ मंदिरांमध्ये अर्पण करून न थांबता अर्पण केलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग होतो ना, याकडेही लक्ष द्यायला हवे. ‘